सातारा जिल्ह्यातील जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांनाही फटका बसला…
वाई पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रुपेश मोरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन प्रशासकीय अधिकारी (डीडीओ) गॅझेटेड क्लास 2…
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई नगरीत नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून संपूर्ण कृष्णाघाट परिसर भक्तांनी फुलून गेला आहे.
पांचगणी नगरपरिषद आणि हिलदारी यांनी वसुंधरा दिनानिमित्त ८०० बीजगोळे तयार केले आणि स्वच्छता मोहीम राबवली. पर्यटनस्थळी कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
वाई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच अंतर्गत स्पर्धेची ठिणगी पडल्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर केवळ बोर्ड लावून काम पूर्ण झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
संबंधित आरोपींनी जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर वापरून खोटे व्यवहार दाखवले. काही प्रकरणांमध्ये २०१० सालचे स्टॅम्प पेपर २०२४ मध्ये वितरित झाल्याचे दाखवून बनावट पावत्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला…
राष्ट्रवादीशी गद्दारी केल्याचा आरोप करत वाईत ऋतुजा शिंदे यांच्या घरावार उद्या सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी शिंदे यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले आहे.
पाचगणी नगरपरिषद आणि नेस्ले प्रणीत 'हिलदारी' तर्फे उत्कृष्ट सफाई मित्रांचा गौरव. शहराची स्वच्छता राखणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र आणि रेशन किट देऊन सन्मानित करण्यात आले.
शहरातील गणपती मंदिर पुल परिसरातील पथदिवे बसवण्याचे काम निवडणूक काळात सुरू करून नंतर अचानक थांबवण्यात आल्याने वाईकर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणेसाठी ३ कोटी, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणेसाठी २.५ कोटी आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत ३ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित…
अपक्ष उमेदवारांचीही लक्षणीय संख्या असल्याने अनेक मतदारसंघांत ते निर्णायक भूमिका बजावतील, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती तर काही ठिकाणी थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार…
वन विभागाने केवळ दाखवायची कार्यवाही न करता प्रत्यक्षात कोणतेही वैज्ञानिक निरीक्षण, सापळे, कॅमेरे किंवा मानवी वस्तीत घुसखोरी रोखण्याच्या उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.
एकूण 11 प्रभागांतील 23 नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद असून, कोणत्या प्रभागात कोणती बाजू पुढे असेल, किती मतांची आघाडी लागू शकते. याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.