वाई नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेवरून सुरू झालेल्या वादावर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून १५ टक्के कमी दराच्या निविदेमुळे नगरपरिषदेची ७५ लाख रुपयांची बचत…
Tree Plantation MSRTC Wai Depot: वाई एसटी आगाराच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १०० विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, कडुनिंब, फळझाडे आणि औषधी वनस्पतींच्या…
वाई नगरपालिकेची ७ वी विशेष सभा वादळी ठरली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ३०० रुपयांचा दिवाबत्ती कर उधळून लावला असून ५ कोटींच्या बायो-मायनिंग टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
क्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या काँक्रीट रस्त्यावर आजच भेगा पडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीटचे टवके उडाले असून कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
वाई येथील किंवरा ओढा पुलाबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. पर्यायी पूल वाहून गेला नसून वाढत्या पाण्याचा धोका टाळण्यासाठी तो नियोजनपूर्वक हटविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
डोंबिवलीतील महिला डॉक्टर व परिचारिकेवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वाईतील विविध वैद्यकीय संघटनांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदेशीर उपाययोजना व प्रभावी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी…
धोम व धोम-बलकवडी धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. जोर, गोळेवाडी, बलकवडी आदी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढत आहे.
वाई शहरातील 'नो पार्किंग' आणि फेरीवाला पार्किंग फलकांच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप करत नागरिकांनी स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी केली आहे.
monsoon safety initiative: पंचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले प्रणित हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सूनपूर्व विशेष उपक्रमांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट आणि आवश्यक सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले. यासोबतच जून २०२६…
Satara News: केवळ वाहनचालकांवर कारवाई करून प्रकरण संपवू नये, तर विनापरवाना आणि विनाचाचणीचे दूध स्वीकारल्याचा संशय असलेल्या संबंधित डेअरींचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाई तालुक्यातील मेणवली येथील नेहर ओढ्यावरील नवीन पूल पहिल्याच पावसात वादात सापडला आहे. निकृष्ट बांधकाम आणि चुकीच्या उंचीमुळे रस्ता जलमय झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
वाई-महाबळेश्वर-पाचगणी पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या सुरूर-पोलादपूर रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अखेर वाई वाहतूक पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांनी स्वतः खड्डा बुजवत यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत.
शिरवळ येथे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या २१ वर्षीय युवकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) आणि दुचाकी जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू…
वाई शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर मुख्य रस्ता जलमय झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगरपालिकेच्या बंदिस्त गटारे योजनेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेत विचारले, "सकाळी कामावर येण्याची वेळ, बायोमेट्रिक हजेरी, हालचाल रजिस्टर मेंटेन करणे या शासकीय नियमांचे पालन होते का?" यावर एकाही अधिकाऱ्याला उत्तर देता…
पाचगणी-वाई मुख्य मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनसमोर मुसळधार पावसामुळे दोन महाकाय झाडे कार, दुचाकी आणि चहाच्या टपरीवर कोसळली. ३ जण थोडक्यात बचावले असून वाहतूक २ तास ठप्प होती.
विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून जाताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. किरकोळ अपघातांची संख्या वाढत असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही…
सातारा जिल्ह्यातील वाई-पाचवड मार्गावर बावधन येथे भीषण अपघात झाला आहे. एका मद्यधुंद ट्रकचालकाने नियंत्रण गमावून ट्रक थेट किराणा दुकानात घुसवल्याने ७२ वर्षीय बाळासाहेब पिसाळ यांचा मृत्यू झाला आहे.
Bhagyashree Pharande Visit to Agricultural project: वाई तालुक्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांच्या कृषी प्रकल्पांची पाहणी करून बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या CRA तंत्रज्ञानाचा उपयोग आणि आधुनिक कृषी…
सातारा जिल्ह्यातील जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांनाही फटका बसला…