दिल्ली सरकार आणि जलशक्ती मंत्रालयाने यमुना नदी स्वच्छतेसाठी एक नवीन मॉडेल तयार केलं आहे. या मॉडेल अंतर्गत, पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी यमुना नदीचं पाणी पिण्यायोग्य असेल असे म्हटले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत यमुनेच्या पाण्याचा वाद दिल्लीतून हरियाणात पोहोचला आहे. यमुनेच्या पाण्यावरून केलेल्या विधानाबद्दल हरियाणातील सोनीपत प्रशासनाने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.
Delhi Assembly Election : प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे.
दरवर्षी छठपूर्वी यमुना नदीचे फोटो व्हायरल होतात तेव्हा सर्वत्र पांढरा फेस तरंगताना दिसतो. ते जितके सुंदर दिसते तितकेच प्रत्यक्षात ते अधिक धोकादायक आणि विषारी आहे.
दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर आहे. आज पहाटे पाच वाजता यमुनेच्या पाण्याची पातळी 207.08 इतकी नोंदवण्यात आली असून, 1978 नंतर पहिल्यांदाच ही पातळी नोंदवण्यात आली आहे. दिल्लीतील वाढता…