खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी नवले पुलावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांबाबत तसेच ते रोखण्याबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोलिसांच्या संगनमताने वाळू तस्करी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहामध्ये भूमिका मांडली.
महाराष्ट्र हे विद्येचे माहेरघर आहे. मात्र, आज पुण्यासारख्या शहरांत शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अमली पदार्थ आणि मानव तस्करीचे…
पोलीस आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अशा ठिकाणांवर तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागातही पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
पाचगणी पोलीस ठाण्यात पोक्सोप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यावरून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे.
'मतदानानंतरच्या दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करण्याची पद्धत असताना अचानक २०-२१ दिवसांचे अंतर निर्माण होणे हे निवडणूक व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीचे द्योतक आहे, असे कदम म्हणाले.
गुन्हा घडल्यानंतर जलद गतीने तपास पूर्ण करीत आरोपींना शिक्षा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या कायद्यांच्या अंमलबजावणीमधून करण्यात येत आहे. यामुळे निश्चितच जलद गतीने आरोपींना शिक्षा होत आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चानी राजकीय वर्तुळात रंग चढला असताना, शिवसेना नेते आणि मंत्री असलेल्या नेत्याने टीका केली आहे.
Ramdas Kadam Press : मुलावर टीका होताच माजी मंत्री आणि आमदार रामदास कदम यांनी गौप्यस्फोट केले. घायवळला नक्की शस्त्र परवाना कोणी दिला याबाबत त्यांनी वक्तव्य केले.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावरुन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
कनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आपण भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चाही केली आहे.
योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे समर्थन केले आहे, हा निर्ल्लजपणाचा कळस असून ‘जनाची नाही तर मनाची तरी बागळा’, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरुन आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
मुंबईतील कांदिवलीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी सभागृहात केला होता. त्यावर आता योगश यादव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा दावा ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी केला आहेु्. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली…
पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून यात 40 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी राज्यात 270 हॉस्पिटल्ससोबत टायअप करण्यात आले आहे.