• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Khalistani Threatens To Seize Indian Embassy In Vancouver

भारत-कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज? व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

Khalistani Canada : कॅनडातील खलिस्तानी समर्थक दिवसेंदिवस भारताविरोधी अधिक आक्रमक होत चालले आहेत. पुन्हा एकदा भारताला मोठी धमकी दिली आहे. कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 17, 2025 | 05:34 PM
Khalistani Threatens to seize Indian embassy in Vancouver

भारत-कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज? व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • खलिस्तानी समर्थकांची भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी
  • भारत कॅनडातील तणाव कमी होत असल्याने नाराज खलिस्तानी?
  • भारतावर निज्जर हत्याकांच्या चौकशी घोटाळा केल्याचा आरोप

India Canada Relations : ओटावा : भारत आणि कॅनडाचे संबंध गेल्या काही काळात ताणले गेले होते. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारतवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी खलिस्तान चवळीबाबत त्यांनी भारतविरोधी आक्रमक भूमिका स्वीकारली होता. यामुळे दोन्ही देशांत संबंधांमध्ये बिघाड झाला होता.

पण कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबत मैत्री सुधारण्याची भूमिका स्वीकारली आहे. मात्र यामुळे कॅनडातील खलिस्तानी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. कट्टर खलिस्तानी समर्थक संस्था शीख फॉर जस्टिस (SFJ) ने भारताविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.

‘दिल्ली-मुंबई हल्ल्यांमागे मसूद अजहरचा हात’ ; जैशचा दहशतवाद्याने उगळले सत्य

सध्या कॅनडा आणि भारताचे संबंध हळूहळू सुधारत आहे, अशा परिस्थिती खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा एकदा भारताला धमकवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कॅनडाच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुार, SFJ ने व्हॅंकुव्हरमध्ये बारती दूतावासाला घेराव घातला आहे. तसेच १८ सप्टेंबर रोजी दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, भारतीय किंवा कॅनेडियन नागरिकांनी दूतासाच्या आसपास जाऊ नये.

खलिस्तानी संघटनेची भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

या संदर्भाकत SFJ ने एक पोस्टर जारी केला आहे. या पोस्टरमध्ये कॅनडातील भारतीय उच्चायुक्त दिनेश पटनायक यांचा फोटो असून त्यांनाा बंदुकीने लक्ष्य केले असल्याचे दाखवण्यात आले आहे. SFJ संघटनेने एक प्रचार पत्र जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येची सध्या चौकशी सुरु आहे. पण यामध्ये भारतीय दूतावास खलिस्तान जनमत चाचण्यांमध्ये हेरगिरी करत आहे.

यामुळे त्यांच्या खलिस्तानी चवळींवर परिणाम होत आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दावा केला होता की, २०२३ मध्ये झालेल्या निज्जरच्या हत्येत भारताचा हात आहे. तेव्हापासून खलिस्तनींनी भारतीयांविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान अद्याप कॅनडाच्या सरकराकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

काय आहे हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण ?

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली. भारतात वॉन्टेड असलेल्या निज्जरवर 12 पेक्षा जास्त हत्या आणि दहशतवादी कृत्यांशी संबंधित गुन्हे दाखल होते. 1997 मध्ये तो कॅनडात पळून गेला. त्यानंतरही कॅनडा सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही. या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.

FAQs(संबंधित प्रश्न)

भारत आणि कॅनडातील संबंध का बिघडले होते? 

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर यांची २०२३ मध्ये हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा आरोप कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो यांनी भारतावर केला होता. यामुळे भारत कॅनडा संबंध ताणले गेले.

खलिस्तानी समर्थकांनी भारताला काय धमकी दिली? 

खलिस्तानी समर्थकांनी भारताला कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.

‘आम्हाला गुन्हेगारासारखे…’ ; जॉर्जियात भारतीय पर्यटकांसोबत गैरवर्तन, महिला ट्रॅव्हलरचा खळबळजनक दावा

Web Title: Khalistani threatens to seize indian embassy in vancouver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • Canada
  • Justin Trudeau

संबंधित बातम्या

भारताचे आरोप खरे ठरले; Canada सरकारची कबुली कॅनडाच्या भूमीवरूनच खलिस्तानी दहशतवादाला घातले गेले खतपाणी
1

भारताचे आरोप खरे ठरले; Canada सरकारची कबुली कॅनडाच्या भूमीवरूनच खलिस्तानी दहशतवादाला घातले गेले खतपाणी

IRCC : कॅनडामध्ये भारतीयांना कायमस्वरूपी रहिवासी बनण्याची सुवर्णसंधी; कार्नी सरकारने पाठवले आमंत्रण
2

IRCC : कॅनडामध्ये भारतीयांना कायमस्वरूपी रहिवासी बनण्याची सुवर्णसंधी; कार्नी सरकारने पाठवले आमंत्रण

India Canada Ties : 10 महिन्यांचा संघर्ष संपला! भारत-कॅनडा संबंध पुन्हा सुधारले; कार्नी सरकारकडून नवा अध्याय सुरू
3

India Canada Ties : 10 महिन्यांचा संघर्ष संपला! भारत-कॅनडा संबंध पुन्हा सुधारले; कार्नी सरकारकडून नवा अध्याय सुरू

इवलेसे शरीर, मिटलेले डोळे जणू गाढ झोपेत असल्याचा होतोय भास… सोन्याच्या खाणीत आढळले ३०,००० वर्षे जुन्या बेबी मॅमथचे अवशेष
4

इवलेसे शरीर, मिटलेले डोळे जणू गाढ झोपेत असल्याचा होतोय भास… सोन्याच्या खाणीत आढळले ३०,००० वर्षे जुन्या बेबी मॅमथचे अवशेष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

भारत-कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज? व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

भारत-कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज? व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

Paytm ने सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या सहकार्याने सुरू केली विशेष सेवा, एका वर्षात 83 टक्यांनी वाढले शेअर्स

Paytm ने सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या सहकार्याने सुरू केली विशेष सेवा, एका वर्षात 83 टक्यांनी वाढले शेअर्स

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 

Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक 

SIT अहवालात वनतारावरचे कार्बन क्रेडिटचे आरोप फेटाळले, नेमकं काय होते आरोप?

SIT अहवालात वनतारावरचे कार्बन क्रेडिटचे आरोप फेटाळले, नेमकं काय होते आरोप?

Exclusive: ‘तरूण प्रोफेसर हे आव्हानच…’ ‘कमळी’चा कबड्डी कोच निखिल दामलेने उलगडला अनुभव

Exclusive: ‘तरूण प्रोफेसर हे आव्हानच…’ ‘कमळी’चा कबड्डी कोच निखिल दामलेने उलगडला अनुभव

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.