• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Why Lipulekh Pass Important For India Know In Detail

भारतासाठी लिपुलेख मार्ग महत्वाचा का? चीनचे यामध्ये काय हित? जाणून घ्या सविस्तर

पुन्हा एकदा लिपुलेखवरुन भारत आणि नेपाळमध्ये वाद सुरु झाला आहे. परंतु हा मार्ग भारतासाठी आणि चीनसाठी अत्यंत महत्वाच आहे. याचे कारण आपण सविस्तर जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 23, 2025 | 09:21 PM
why Lipulekh Pass important for India Know in detail

भारतासाठी लिपुलेख मार्ग महत्वाचा का? चीनचे यामध्ये काय हित? जाणून घ्या सविस्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत आणि चीनमध्ये सीमाव्यापारावर सहमती झाली असून यासाठी लिपुलेख खिंडीचा मार्ग निवडण्यात आला आहे. पण नेपाळने याला तीव्र विरोध केला आहे. याला भारताने प्रत्युत्तर देत १९५४ पासून हा व्यापार सुरु असल्याचे म्हटले आहे. पण भारतासाठी ही खिंड इतकी महत्वाची का आहे? आणि भारत आणि नेपाळमध्ये यावरुन वाद का सुरु आहे? हे आज या लेखातून आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

लिपुलेख

लिपुलेख खिंड हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये ५ हजार ११५ मीटर उचींवर आहे. येथे भारत, चीन आणि नेपाळच्या सीमा येऊन मिळतात यामुळे याला त्रिकोणी जंक्शन म्हटले जाते. गेल्या अनेक काळापासून हा या भागातून भारत व्यापार करतो. तसेच कैलास मानसरोवरच्या यात्रेकरुंसाठी ही खिंड महत्वाची आहे. भारतासाठी याचे धोरणात्मक, धार्मिक आणि आर्थिक महत्व फार आहे.

लिपुलेखवरुन भारत नेपाळमध्ये पुन्हा ठिणगी; केपी ओली शर्मा यांनी चीनसोबतच्या व्यापार करावर घेतला आक्षेप

काय आहे नेमका वाद?

१८१६ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळमध्ये सुगौली करार करण्यात आला होता. याअंतर्गत काली नदी भारत-नेपाळ सीमा म्हणून निश्चित करण्यात आली होती.  पण नेपाळच्या मते, काली नदी लिपुलेख खिंडीतून उगम पावते, म्हणजेच कालापानी आणि लिंपियाधुरा हे नेपाळचे भाग आहेत.

नेपाळने दावा केला आहे की, ब्रिटीश काळात या सीमा चुकीच्या पद्धधतीने निश्चित करण्यात आल्या. परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे.

भारताने दावा फेटाळला

भारताने सुरुवातीपासून हा दावा फेटाळला असून भारताच्या मते, काली नदी कालापाणी गावाजवळ उगम पावते. १८७९ च्या सर्व्हे ऑफ इंडियाच्या नकाशात कालापाणी हा भाग भारताचा दाखवण्यात आला आहे.

या नकाशानुसार, कालापाणी परिसर १८३० पासून अधिकृतरित्या भारताचा भाग आहे. यामुळे भारत नेपाळचे दावे फेटाळत आला आहे. तसेच १९५४ पासून भारत आणि चीनमध्ये या भागातून व्यापार केला जातो, यामुळेही भारताने नेपाळचे दावे फेटाळले आहे.

भारतासाठी का महत्वाची आहे लिपुलेख खिंड?

भारतासाठी लिपुलेख मार्ग हा धोरणात्मक, आर्थिक आणि धार्मिक दृष्टीकोमनातून महत्वाचा आहे. हे कसे ते आता आपण समजून घेऊयात.

धोरणात्मक महत्व

  • लिपुलेख खिंड उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्यात भारत – चीन सीमेवर आहे.
  • याभागातून भारताला थेट तिबेटमध्ये प्रवेश करता येतो.
  • तसेच येथे भारताने २०२० मध्ये ८० किलोमीटरचा रस्ता बांधला आहे, ज्यामुळे भारताचा प्रवास कैलास सरोवरसाठी दोन-तीन दिवसांपूर्यंत कमी झाला आहे.
  • लडाखमधील चीनसोबतच्या तणावनंतर या मार्गाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे.

धार्मिक महत्व

  • लिपुलेख कैलास मानसरोवर यात्रेसाठी प्रमुख मार्ग आहे.
  • कैलास मानसरोवर यात्रा ही हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माच्या लोकांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते.
  • तसेच या भागात उत्तराखंड सरकारने जुना लिपुलेख खिंड विकसित केला आहे, ज्यामुळे कैलास पर्वताचे दर्शन घडते.
  • यामुळे लोकांना तीर्थयात्रा अधिक आकर्षक आणि सोपी झाली आहे.

आर्थिक महत्व

  • लिपुलेख मार्गे भारत आणि चीनमध्ये १९५४ पासून पांरपारिक व्यापार सुरु आहे.
  • १९६२ च्या युद्धानंतर हा व्यापार थांबला होता. पण २०२५ मध्ये दोन्ही देशांनी पुन्हा सुरु करण्यास सहमती दर्शवली.
  • नुकतेच १८ ऑगस्ट २०२५ रोजी चीनचे परराष्ट्र मत्री वांग यी यांनी भारत भेटीनंतर हा मार्ग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण यावर नेपाळने तीव्र विरोध केला आहे. शिवाय यामध्ये चीनचाही मोठा स्वार्थ आहे. येथून चीन आणि भारतमधील अंतर कमी आहे. हे चीनसाठी भू-राजकीय, धोरणात्मक आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचे आहे. चीन आणि भारतामझील युद्धादरम्यान हा मार्ग बंद झाला होताच परंतु याचा वापर करुन चीन भारतावर दबाव आणण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांना याचे फायदे आहेत.

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

Web Title: Why lipulekh pass important for india know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • nepal

संबंधित बातम्या

नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य
1

नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य

Baba Venga  : 2025 साठी बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत! नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि फ्रान्समधील अशांतता, आता कोणावर संकट?
2

Baba Venga : 2025 साठी बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत! नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि फ्रान्समधील अशांतता, आता कोणावर संकट?

Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य
3

Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?
4

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Explainer: इस्त्रायल-हमासदरम्यान शांततेच पहिले प्रयत्न का अपयशी ठरले? जाणून घ्या पूर्ण इतिहास

Explainer: इस्त्रायल-हमासदरम्यान शांततेच पहिले प्रयत्न का अपयशी ठरले? जाणून घ्या पूर्ण इतिहास

2031 पर्यंत टेक सर्व्हिस इंडस्ट्रीत 40 लाख नव्या नोकरीच्या संधी, काय आहे नीति आयोगाचे नॅशनल AI Talent Mission

2031 पर्यंत टेक सर्व्हिस इंडस्ट्रीत 40 लाख नव्या नोकरीच्या संधी, काय आहे नीति आयोगाचे नॅशनल AI Talent Mission

Panvel: नावडे-रोडपाली वाहतूक कोंडी बनली ‘वरदान’; रस्त्यावर भेळ आणि चहा वाल्यांची ‘चांदी’!

Panvel: नावडे-रोडपाली वाहतूक कोंडी बनली ‘वरदान’; रस्त्यावर भेळ आणि चहा वाल्यांची ‘चांदी’!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला ४२,००० कोटींच्या कृषी योजना करणार लॉन्च; आता उत्पन्नात होणार….

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला ४२,००० कोटींच्या कृषी योजना करणार लॉन्च; आता उत्पन्नात होणार….

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची गोष्टच वेगळी! दुसऱ्यांच्या घरात जाऊन षटकारांचा पाऊस पडतो; एकदा वाचाच 

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची गोष्टच वेगळी! दुसऱ्यांच्या घरात जाऊन षटकारांचा पाऊस पडतो; एकदा वाचाच 

Tesla च्या नशिबाचे फासे उलटे पडले! ‘या’ टेक्नॉलॉजीमुळे अमेरिकेत होणार 29 लाख गाड्यांची चौकशी

Tesla च्या नशिबाचे फासे उलटे पडले! ‘या’ टेक्नॉलॉजीमुळे अमेरिकेत होणार 29 लाख गाड्यांची चौकशी

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.