• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Know Which Parts Can Get Damaged If The Car Is Parked In One Place For A Week

आठवडाभर कार एकाच ठिकाणी उभी राहिल्यावर डॅमेज होऊ शकतात ‘हे’ पार्टस, जाणून घ्या

जर एखादी कार आठवडाभर अशीच उभी राहिली आणि ती वापरली जात नसेल तर तिचे काही महत्त्वाचे पार्ट्स खराब होऊ शकतात. चला जाणून घेऊया हे पार्टस नेमके कुठले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 05, 2024 | 06:59 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कार घेण्यापेक्षा तिला सांभाळणे खूप कठीण असते. जर तुम्ही सुद्धा एक कार मालक असाल आणि तुम्ही तुमची कार फक्त ठराविक दिवशीच बाहेर काढत असाल तर हे असे करणे तुमच्या कारला चांगलेच महागात पाडू शकते.

काही जण असतात जे आपली कार फक्त मोक्याच्या क्षणीच बाहेर काढत असतात व एरवी त्यांची कर पार्किंगमध्येच पडून असते. आजही जर मोठ्या इमारतींमध्ये गेलो तर कित्येक कार्स आपल्याला अशाच पार्क असेलेल्या दिसतात ज्या कधीतरी बाहेर निघतात. जर तुमची कार सुद्धा एका आठवड्याहून जास्त उभी राहत असेल आणि ती वापरली जात नसेल, तर तिचे काही महत्त्वाचे पार्ट्स खराब होण्याची शक्यता आहे. चला या पार्ट्सबद्दल जाणून घेऊया.

हे देखील वाचा: नितीन गडकरीचे मोठे वक्तव्य, हेल्मेटसंबंधी दुचाकी कंपन्यांना करणार विनंती

बॅटरी

जास्त वेळ कार एकाच ठिकाणी उभी राहिल्यास कारची बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. अलार्म, घड्याळे आणि इतर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम यांसारख्या कारमधील पॉवर-चालित सिस्टीम बॅटरीचा वापर करत राहतात, ज्यामुळे बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊ शकते.

टायर

कार आठवडाभर एकाच स्थितीत उभी राहिल्यास टायरमध्ये फ्लॅट स्पॉट्स पडू शकतात, ज्यामुळे कार खराब होऊ शकते. टायरचा दाब देखील कमी होऊ शकतो, जो नंतर ड्रायव्हिंग दरम्यान धोकादायक बनू शकतो.

ब्रेक्स

ब्रेक्स गंजण्याची शक्यता वाढते, विशेषतः जर कार दमट जागी पार्क केली असेल. यामुळे ब्रेक पॅड आणि डिस्क्स गंजू शकतात, ज्यामुळे कारच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

फ्युएल सिस्टम

कार आठवडाभर अशीच उभी राहिल्यास, फ्युएल सिस्टममध्ये असलेले पेट्रोल किंवा डिझेल खराब होऊ शकते, ज्यामुळे इंजिनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. याव्यतिरिक्त, फ्युएल टॅंकच्या आत कंडेन्सेशन (ओलावा) देखील फ्युएल सिस्टिमला हानी पोहोचवू शकते.

फ्लूइड्स

कारमधील विविध फ्लूइड्स (जसे की इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक फ्लुइड) दीर्घकाळ पार्क केल्यावर त्यांची कार्यक्षमता कमी होते. हे इंजिन आणि इतर महत्वाच्या सिस्टमसाठी हानिकारक असू शकते.

रबर सील आणि गॅस्केट

जेव्हा कार बराच वेळ पार्क केली जाते, तेव्हा रबर सील आणि गॅस्केट कोरडे होऊ शकतात किंवा क्रॅक होऊ शकतात, ज्यामुळे ऑइल किंवा फ्लूइड्स गळती होऊ शकते.

एक्झॉस्ट सिस्टम

कार एकाच ठिकाणी अनेक दिवस असल्यामुळे कारमधील एक्झॉस्ट सिस्टममध्ये ओलावा जमा होऊ शकतो, ज्यामुळे ते गंजण्याचा धोका वाढतो. यामुळे एक्झॉस्ट सिस्टमला गंज येऊ शकतो.

एसी सिस्टीम

एसी सिस्टीम जास्त वेळ वापरली नाही तर बुरशीची वाढ किंवा गंज वाढण्याची शक्यता असते ज्यामुळे एसीची कार्यक्षमता कमी होते.

Web Title: Know which parts can get damaged if the car is parked in one place for a week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 06:59 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.