• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Choosing Fruits Suitable For Health During Monsoon

पावसात कोणत्या फळाचे सेवन करणे योग्य? निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार

पावसाळ्यात तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फळांची निवडही उत्तम असली पाहिजे. या दरम्यान, कोणकोणती फळे खाल्ली पाहिजे? चला तर मग जाणून घ्या या विषयी:

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2025 | 09:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळा हा ऋतू हवामानाने आनंददायक असतो, मात्र याच काळात विविध प्रकारचे संसर्ग, पचनाचे विकार आणि प्रतिकारशक्तीतील घट यांचा धोका वाढतो. हवेत जास्त आर्द्रता असल्याने शरीराचा चयापचय मंदावतो आणि पचनक्रियाही कमकुवत होते. त्यामुळे या हंगामात आहाराच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक असते, विशेषतः फळांच्या निवडीबाबत. काही फळे आहेत, ज्यांचे सेवन करून निरोगी राहता येईल.

हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेची भिती वाटते ? काय आहेत समज आणि गैरसमज

प्रत्येक फळ पोषणमूल्यांनी भरलेले असले तरी पावसाळ्यात काही फळे शरीराला अधिक फायदे देतात, तर काही फळे चुकीच्या वेळी खाल्ल्यास त्रासदायक ठरू शकतात. या काळात हलकी, लवकर पचणारी आणि अँटीऑक्सिडंट्स व रोगप्रतिकारक गुणधर्म असलेली फळे खाणे सर्वोत्तम मानले जाते.

उदाहरणार्थ, सफरचंद हे फायबरयुक्त फळ पचनासाठी लाभदायक ठरते. यामध्ये असलेले पेक्टिन हे फायबर पचनक्रिया सुधारते आणि शरीराला स्वच्छ ठेवते. सकाळी किंवा संध्याकाळी, सालीसह खाल्ल्यास याचे अधिक फायदे होतात. डाळिंब हे आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. हे फळ रक्तशुद्धी करणे, हिमोग्लोबिन वाढवणे आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास उपयुक्त ठरते.

पपई हे अजून एक महत्त्वाचे फळ असून, यामध्ये असलेल्या पपेन एन्झाइममुळे पचनक्रिया सुधारते. हे फळ हलके असल्याने पावसाळ्यात याचे सेवन आरोग्यास हितावह असते. लीची मध्ये अँटीवायरल गुणधर्म असतात, जे सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गांपासून बचाव करतात. त्याचप्रमाणे, आलूबुखारा (plum) हे फळ इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स राखते व विटामिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

रागात पार्टनरला कधीच ‘या’ गोष्टी ऐकवू नका! भांडण मिटण्याऐवजी वाढतील

फळांचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. फळे नेहमी ताजी आणि स्वच्छ धुतलेलीच खावीत. खूप थंड किंवा बासी फळे टाळावीत. जड किंवा आंबट फळे मर्यादित प्रमाणात घ्यावीत. पचनातील समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळांची निवड करावी. योग्य फळांची निवड आणि संतुलित सेवन केल्यास पावसाळ्यातही आरोग्य टिकवता येते व शरीर ताजेतवाने, सशक्त राहते.

Web Title: Choosing fruits suitable for health during monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • Monsoon

संबंधित बातम्या

पावसाळी सुट्ट्या! राज्यातील काही भागांतील शाळा दीड महिना राहतील बंद
1

पावसाळी सुट्ट्या! राज्यातील काही भागांतील शाळा दीड महिना राहतील बंद

Monsoon Alert: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? वाचा एका क्लिकवर
2

Monsoon Alert: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? वाचा एका क्लिकवर

तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira
3

तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira

Lonavala Travel Guide: लोणावळ्याला कसं जायचं? राहण्या-खाण्याची सोय असते का? सविस्तर माहिती जाणून घेऊया
4

Lonavala Travel Guide: लोणावळ्याला कसं जायचं? राहण्या-खाण्याची सोय असते का? सविस्तर माहिती जाणून घेऊया

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.