• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Consume This Juice To Keep Blood Sugar Under Control Neem Juice Benefits

मधुमेहासाठी रामबाण ठरेल आयुर्वेदातील ‘हा’ गुणकारी रस, दैनंदिन आहारात नियमित करा सेवन

मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक पथ्य पाळावी लागतात. आहारात कमीत कमी साखरयुक्त आणि गोड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय हा आजार झाल्यानंतर आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 31, 2024 | 05:30 AM
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' रसाचे करा सेवन

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' रसाचे करा सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक पथ्य पाळावी लागतात. आहारात कमीत कमी साखरयुक्त आणि गोड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय हा आजार झाल्यानंतर आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, अंधत्व, किडणी निकामी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर पथ्य पाळावीत.(फोटो सौजन्य-istock)

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

जगभरात 42.2 कोटी लोक मधुमेहाने त्रस्त आहे. हल्ली वयात सुद्धा अनेकांना मधुमेह होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केले जातात. अनेक महागड्या गोळ्या, इंजेक्शन देऊनही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. अशावेळी गोळ्या औषधांच्या सोबतच आयुर्वेदिक उपाय सुद्धा करून पाहावेत, यामुळे मधुमेह नियंत्रणात राहील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या रसाचे आहारात सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ रसाचे करा सेवन:

हर्बल ज्यूस:

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हर्बल ज्यूसचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. या रसामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्याचा शरीराला सुद्धा फायदा होतो. दैनंदिन आहारात ता रसाचे सेवन केल्यास शरीरातील इतर आजारांपासून सुद्धा सुटका मिळण्यास मदत होईल. यामध्ये कडुलिंब आणि कारल्याच्या रसाचा सुद्धा वापर करण्यात आला आहे.

कडुलिंब कराल्याचा रस:

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडुलिंब आणि कारल्याच्या रसाचे एकत्र सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. कारल्यामध्ये लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी कारल्याच्या रसाचे रिकाम्या पोटी सेवन करावे. यामुळे शरीरावर जास्त प्रभाव दिसून येतो.

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

कडुलिंबाचा रस:

रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा कडुलिंबाच्या रसाचे सेवन करावे. या रसामध्ये लोह, विटामिन ए आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. शिवाय कडुलिंबाचा रस वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतो. या रसाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. तसेच यामुळे तुम्ही अधिक काळ तरुण दिसाल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume this juice to keep blood sugar under control neem juice benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे
1

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
2

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित
3

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित

महिनाभरात गायब होतील चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोड! रात्री झोपण्याआधी नियमित प्या ‘हे’ खास आयुर्वेदिक पेय
4

महिनाभरात गायब होतील चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोड! रात्री झोपण्याआधी नियमित प्या ‘हे’ खास आयुर्वेदिक पेय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.