नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणांना विशेष महत्व आहे. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. आगरी कोळी संस्कृतीमध्ये नारळ पौर्णिमा सणाला खूप जास्त महत्व आहे. यादिवशी समुद्राची पूजा करून सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. याशिवाय प्रत्येक घरात नैवेद्यासाठी नारळी भात आवर्जून बनवला जातो. आगरी पद्धतीमध्ये बनवलेला नारळी भात चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी कमीत कमी साहित्यात तुम्ही नारळी भात बनवू शकता. आगरी पद्धतीने बनवलेला नारळी भात घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. बऱ्याचदा भात शिजवताना तो खूप जास्त चिकट होऊन जातो. योग्य प्रमाणात गूळ किंवा साखरेचा वापर न केल्यास पदार्थाची चव बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दाणेदार मोकळ्या भातासाठी या टिप्स फॉलो करा. चला तर जाणून घेऊया नारळी भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’






