(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय जेवणात कोशिंबिरीला एक वेगळंच महत्त्व आहे. कारण ही अशी डिश आहे जी जेवणाला हलकी, ताजीतवानी आणि पौष्टिक बनवते. महाराष्ट्रीयन जेवणाच्या ताटात भाजी, पोळी, भात, आमटीसोबतच कोशिंबीर असली की जेवणाला एक वेगळा टवटवीतपणा येतो. विशेषतः उन्हाळ्यात किंवा जड पदार्थानंतर थोडी कोशिंबीर खाल्ली की जेवण पचायला सोपं जातं.
नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिऱ्याचा हलवा, नोट करून घ्या रेसिपी
कोशिंबीर ही फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. भाज्यांमधील फायबर, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यामुळे शरीराला पोषण मिळतं. काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, मुळा, बीट, डाळी किंवा मोड आलेली कडधान्यं अशा अनेक प्रकारच्या कोशिंबिरी बनवल्या जातात. त्यात दही घातलं की चव अजूनच खुलून येते आणि गरमीच्या दिवसांत थंडावा मिळतो. पारंपरिक पद्धतीने जेवण वाढताना कोशिंबीर ही ताटात हमखास ठेवली जाते. लग्नसमारंभ, सण-वार, घरगुती कार्यक्रम असो – कोशिंबीर ही जेवणात रंग, चव आणि पोषण वाढवणारी बाजूची डिश म्हणून नेहमीच लोकप्रिय आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
कृती :
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा हेल्दी टेस्टी दही कबाब, पारंपरिक चवीचा पौष्टिक पदार्थ
कोशिंबिरीचे फायदे काय?
कोशिंबिरीत जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात ज्यामुळे ती आरोग्यासाठी पाैष्टीक ठरते.
कोशिंबिर कशासाठी उपयुक्त ठरते?
जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि ताटाची शोभा वाढवण्यासाठी कोशिंबीर उपयुक्त आहे.