• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Reason Behind Ratan Tata Death Know The Truth

दोन दिवसांपूर्वी तब्बेत ठीक असणाऱ्या रतन टाटांच्या निधनाचे नेमकं कारण काय, या आजाराने होते ग्रस्त

काही दिवसांआधी रतन टाटा यांना वृद्धापकाळामुळे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी स्वतःच दिली होती. मात्र काल रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात रात्री साडेअकराच्या दरम्यान अखरेचा श्वास घेतला. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चला तर जाणून घेऊया ब्लड प्रेशरची समस्या उद्भवू नये म्हणून काय करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 10, 2024 | 03:39 PM
रतन टाटांच्या निधनाचे नेमकं कारण काय

रतन टाटांच्या निधनाचे नेमकं कारण काय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांनी देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी अनेक कामे केली. काही दिवसांआधी रतन टाटा यांना वृद्धापकाळामुळे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी स्वतःच दिली होती. मात्र काल रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात रात्री साडेअकराच्या दरम्यान अखरेचा श्वास घेतला. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शारुख अस्पी गोलवाला यांनी रतन टाटा यांच्यावर उपचार केले. मात्र त्याच्या वाढत्या वयामुळे कोणतीही गोष्टी डॉक्टरांच्या हातात नव्हती.(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

रतन टाटांना कोणत्या आजाराचे निदान झाले?

रतन टाटा यांचे तीन दिवसांपूर्वी ब्लड फ्रेशर कमी झाले होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ब्लड प्रेशर डाऊन झाल्यामुळे त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडून गेली होती.कमी रातदाबाची समस्या उद्भवल्यानंतर शरीरातील अवयव काम करणं बंद करतात. तसेच रतन टाटा यांना डिहायड्रेशनची समस्या देखील उद्भवली होती. तर जाणून घेऊया शरीरातील रक्तदाब कमी झाल्यास काय करावे, जाणून घेऊया सविस्तर.

हे देखील वाचा: वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा एवढे फिट कसे होते ? जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचे रहस्य

ब्लड प्रेशर टाळण्यासाठी उपाय:

  • पौष्टिक आणि शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टींचे सेवन करणे.
  • नियमित व्यायाम करणे
  • वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे
  • मिठाचे सेवन कमी करणे
  • सिगारेट, धूम्रपान न करणे
  • डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी घरगुती उपाय:

भरपूर पाण्याचे सेवन करणे:

पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे दैनंदिन जीवनात रोज भरपूर पाणी प्यावे. रोजच्या आहारात लिंबू पाणी, नारळ पाणी, डाळीचे पाणी आणि तांदुळाच्या पाण्याचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्वे आणि मिनरल्स आढळून येतात, ज्याचा शरीराला फायदा होतो. नारळ पाणी किंवा लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास उन्हाळ्याच्या दिवसांमध्येसुद्धा ब्लड प्रेशरची समस्या उद्भवणार नाही.

तणाव कमी करणे:

शरीरात मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात. तणावमुक्त जीवनशैली जगण्यासाठी नियमित ध्यान करणे, व्यायाम करणे, 8 तासांची झोप घेणे इत्यादिओ गोष्टी केल्यास तणाव कमी होतो. शरीरात तणाव वाढल्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते. त्यामुळे नेहमी आनंदी आणि हसत खेळत जीवन जगले पाहिजे.

हे देखील वाचा: रतन टाटा यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल; वाचून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले

पुरेशी झोप घेणे:

दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला झोपेची आवश्यक्ता असते. कामाचा तणाव, मानसिक तणाव दूर करण्यासाठी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रोज कमीत कमी 7 ते 8 तास झोपले पाहिजे. झोपल्यामुळे मन शांत आणि निरोगी राहते. तसेच रात्री झोपण्याच्या तीन तास आधी जेवावे, यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचण्यास मदत होते.

Web Title: Reason behind ratan tata death know the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 03:39 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Ratan Tata
  • Ratan Tata Death

संबंधित बातम्या

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
1

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर
2

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
3

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ
4

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.