इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी एक खास संदेश पाठवला आहे. मोदींना पाठवलेल्या संदेशात नेतन्याहू…
Ratan Tata Parenting Tips: मुलांना यशस्वी करण्यात पालकांचा मोठा वाटा असतो. मुलांनी दिलेले शिकणे आणि समजून घेणे यामुळेच मुले प्रगती करतात. तुम्हालाही तुमच्या मुलाला रतन टाटा यांच्यासारखा यशस्वी उद्योगपती बनवायचा…
Contribution of Ratan Tata to Cricket : सर दोराबजी टाटा यांनी 1920 च्या अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये काही भारतीय खेळाडूंच्या सहभागासाठी वित्तपुरवठा केला तेव्हापासून, टाटा समूह भारतीय खेळांमध्ये योगदान देत आहे आणि…
Ratan Tata Death News : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री 'या' जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी बड्या…
काही दिवसांआधी रतन टाटा यांना वृद्धापकाळामुळे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी स्वतःच दिली होती. मात्र काल रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात…
भारताचे उद्योगपती जगतातील सर्वोच्च व्यक्तीमत्व आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान त्यांनी…
भारताचे उद्योगपती जगतातील सर्वोच्च व्यक्तीमत्व आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. चिंताजनक प्रकृती झाल्यामुळे…
देशातील उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शासकीय इतमात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले…
सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. सोमवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उद्योगपती म्हणून…
उद्योगपती रतन टाटा यांना भारत रत्न देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. शिंदे गटाच्या एका नेत्याने याबाबत पत्र लिहित राज्य सरकारकडे मागणी केली होती. ही मागणी लक्षात येत राज्यातील मंत्र्यांनी…
टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पारशी समाजातील अंत्यसंस्काराची प्रक्रिया काय असते? कशा प्रकारे अंत्यसंस्काराची प्रक्रिया असते…
रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. त्यातच आता टाटा यांच्या विश्वासू आणि घनिष्ठ मित्राची भावुक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात त्याने फार प्रेमळ आणि…
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दु:खद वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडपासून प्रत्येक नागरिक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे. यावेळी बॉलीवूड अभिनेता अजय…
Ratan Tata death news updates : उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारपणामुळे त्यांच्या उपचार सुरु होते. मात्र बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या जाण्यानंतर जगभरातून शोक…
प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ते त्यांच्या नम्रता आणि साधेपणासाठी ओळखले जात होते. ते कोलाबामधील समुद्रकिनाऱ्यावरील त्यांचे आलिशान…
ज्येष्ठ उद्योगपती आणि देशाभिमान व्यक्तिमत्त्व रतनजी टाटा यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. देशाचं हे अनमोल 'रतन' हरपल्याने भारतावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर केवळ देशातीलच नव्हे तर परदेशी माध्यमांनीही…
Ratan Tata death news updates: रतन टाटांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेक राज्यांमध्ये सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर…
Ratan Tata death news updates : उद्योगजगतातील महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्त्व असलेले रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे फक्त देशावर नाही तर संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्यावर…
Ratan Tata death news updates: रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा आणि बिहारचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री तेजस्वी…
प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे.…