• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Reduce Belly Fat With This Clove Remedy Stay Fit And Slim

शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा लवंगचे सेवन, कायम दिसाल फिट आणि स्लिम

वाढलेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना लवंगच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. शरीराला अनेक फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2025 | 11:28 AM
शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा लवंगचे सेवन

शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा लवंगचे सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सतत आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, शारीरिक हालचालींचा अभाव, शरीरात होणारे हार्मोनल बदल इत्यादी अनेक कारणांमुळे महिलांसह पुरुषांचे सुद्धा वजन वाढू लागते. वाढलेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वजन वाढल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र हळूहळू प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढल्यानंतर बसताना किंवा वर उठताना अनेक समस्या उद्भवू लागतात. आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे, आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा शरीराचे वजन कमी होत नाही. जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहे.(फोटो सौजन्य – iStock)

सतत उलट्या मळमळ होते? महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रोटीनशेकचे सेवन करतात. मात्र वारंवार प्रोटीनशेकचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना लवंगचे सेवन कसे करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे मसाले उपलब्ध असतात. त्यामुळे लवंग हा मसाल्यातील प्रकार मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आयुर्वेदामध्ये लवंग खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये असलेले गुणधर्म पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीराचे चयापचय सुधारते. लवंगमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकतात आणि शरीराला योग्य पोषण देतात.

वजन कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा लवंगचे सेवन:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर लवंगच्या चहाचे सेवन करू शकता. या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते, ज्यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. लवंगचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम,टोपात पाणी गरम करून त्यात लवंग टाकून उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी गाळून त्यात मध आणि लिंबाचा रस टाकून नियमित सेवन करावे. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन जाईल.

सकाळी उठल्यानंतर २ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर येतो दाब! जाणून घ्या नियमित किती ग्लास पाणी प्यावे

लवंग दालचिनीचे पाणी:

मसाल्यांच्या पदार्थांमध्ये लवंग आणि दालचिनीचा वापर भरपूर प्रमाणात केला केला जातो. टोपात पाणी गरम करून त्यात लवंग दालचिनीचे तुकडे टाकून गरम करून घ्या. तयार केलेल्या लिंबू टाकून मिक्स करा. उपाशी पोटी या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लवंग दालचिनीचे पाणी अतिशय प्रभावी ठरेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Reduce belly fat with this clove remedy stay fit and slim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Weight loss
  • weight loss remedies
  • weight loss tips

संबंधित बातम्या

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी
1

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
2

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट
3

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट

सकाळी उठल्यानंतर नियमित करा अंजीरच्या पाण्याचे सेवन, वयाच्या १०० व्या वर्षीसुद्धा हाडे राहतील मजबूत
4

सकाळी उठल्यानंतर नियमित करा अंजीरच्या पाण्याचे सेवन, वयाच्या १०० व्या वर्षीसुद्धा हाडे राहतील मजबूत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.