• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How Much Water Should You Drink Regularly To Prevent Kidney Damage

सकाळी उठल्यानंतर २ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर येतो दाब! जाणून घ्या नियमित किती ग्लास पाणी प्यावे

शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पण अति पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दाब येऊन मूत्रपिंडासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2025 | 11:55 AM
सकाळी उठल्यानंतर २ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर येतो दाब!

सकाळी उठल्यानंतर २ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर येतो दाब!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. पाण्याचा सर्वच गोष्टींसाठी केला जातो. याशिवाय अनेकांना सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी पाणी पिण्याची सवय असते. उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. पाण्याच्या सेवनामुळे किडनी आणि लिव्हरचे कार्य सुरळीत चालू राहते. किडनी डिटॉक्स करण्यासाठी पाण्यासह नारळ पाणी आणि इतर पेयांचे सेवन करावे. पण सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी प्यायल्यामुळे किडनीवर दाब येतो, असे अनेकांना वाटते.(फोटो सौजन्य – iStock)

उष्णतेमुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत? शरीर थंड करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा डिंकाचे सेवन

किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक लघवी आणि घामावाटे निघून जातात. त्यामुळे दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. पण सकाळी उठल्यानंतर गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकते. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर 2 लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करतात. पण अतिपाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीवर दाब निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नियमित किती पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

नियमित किती पाण्याचे सेवन करावे?

डॉ. संजीव सक्सेना (पीएसआरआयचे नेफ्रोलॉजी प्रमुख) यांनी सांगितल्यानुसार, दैनंदिन आहारात जास्त पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. पाण्याच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणातच पाण्याचे सेवन करावे. जास्त पाण्याचे सेवन केल्यास मूत्रपिंडावर दाब येतो आणि शरीराचे कार्य बिघडते. मात्र निरोगी आरोग्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी 1 किंवा 2 ग्लास पाण्याचे सेवन करू शकता. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अतिपाण्याचे सेवन करू नये.

तुम्हालाही या रंगाचा कफ येतो का? ते कोणत्या आजाराचे संकेत देतात जाणून घ्या….

किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित किती पाणी प्यावे?

किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करते. याशिवाय किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम किडनी करते. त्यामुळे तुम्ही दिवसभरात ३ लिटर पाणी पिऊ शकता. तासनतास ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण भरपूर पाण्याचे सेवन केल्यास सतत लघवीला जावे लागेल. एसीमध्ये बसून काम करण्याऱ्या लोकांनी ३ लिटर पाण्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How much water should you drink regularly to prevent kidney damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Kidney Health Tips
  • Water problem

संबंधित बातम्या

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी
1

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी

रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
2

रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब
3

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब

शरीराचा झालाय सांगाडा, Hansa Yogendra ने वजन वाढविण्याचे दिले सोपे उपाय, 1 महिन्यात येईल अंगावर मांस
4

शरीराचा झालाय सांगाडा, Hansa Yogendra ने वजन वाढविण्याचे दिले सोपे उपाय, 1 महिन्यात येईल अंगावर मांस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

दिपवीर नाही तर ‘हे’ कलाकार झळकणार होते ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात! ईशा कोप्पीकरचा खुलासा

दिपवीर नाही तर ‘हे’ कलाकार झळकणार होते ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात! ईशा कोप्पीकरचा खुलासा

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.