• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • These Wrong Habits In Daily Life Lead To High Blood Pressure Health Issue

दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी उच्च रक्तदाब वाढण्यासाठी ठरतात कारणीभूत, शरीरात दिसून येतात बदल

शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर छातीमध्ये वेदना होणे,सतत डोकं दुखणे, स्ट्रोक, मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढण्यास या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2025 | 02:00 PM
दैनंदिन आयुष्यातील 'या' चुकीच्या सवयी उच्च रक्तदाब वाढण्यासाठी ठरतात कारणीभूत

दैनंदिन आयुष्यातील 'या' चुकीच्या सवयी उच्च रक्तदाब वाढण्यासाठी ठरतात कारणीभूत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. जास्त उन्हात काम केल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेतल्यानंतर उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. मात्र अनेक लोक शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देत नाहीत. असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवू लागतात. उच्च रक्तदाबाची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर चुकूनही दुर्लक्ष करू नये.(फोटो सौजन्य – iStock)

पोटावर वाढलेल्या चरबीमुळे त्रस्त आहात? सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ फळांचे सेवन, वजन होईल कमी

उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर ही एक अशी समस्या आहे जी वेगाने पसरत चालली आहे. वाढलेल्या रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होणे असे अनेक आजार होऊ शकतात. म्हणून, उच्च रक्तदाबाची समस्या टाळणे महत्वाचे आहे. सामान्यतः लोकांना असे वाटत असते की जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि तो नियंत्रित करण्यासाठी ते मिठाचे सेवन कमी करतात. मात्र रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ इतकेच करणे पुरेसे नाही. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, इतर काही सवयी सुधारणे देखील आवश्यक आहे. त्या सवयी नेमक्या कोणत्या याविषयी आज आपण जाणून घेऊया.

शारीरिक निर्षक्रयता:

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमध्ये बहुतेक लोक तासन्तास एकाच ठिकाणी बसून काम करतात. शारीरिक हालचालींचा अभाव लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाचा धोका वाढवतो. नियमित व्यायामाचा अभाव रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी करतो, ज्यामुळे रक्ताभिसरणातील दाब वाढतो. परिणामी हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते. यामुळे दररोज किमान ३० मिनिटे जलद चालणे, योगा किंवा एरोबिक्स करा. जास्त वेळ बसणे टाळा आणि दर तासाला ५ मिनिटांचा ब्रेक घ्या.

ताण घेणे:

शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तणाव वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर उच्च रक्तदाब किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी तणाव कमी करणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम करणे, प्राणायाम इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत.

झोपेचा अभाव:

शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. अपचन, त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. ८ तासांची शांत झोप घेतल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होऊन आरोग्य सुधारते. झोपेचा अभाव शरीराचा ताण वाढवतो आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करतो, ज्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो. यामुळे दररोज ७-८ तासांची चांगली झोप घ्या. झोपण्यापूर्वी एक तासआधी मोबाईल आणि टीव्ही वापरू नका.

सावधान! टॉयलेटमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त बसल्यास वाढू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, शरीराचे होईल मोठे नुकसान

प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणे:

सगळ्यांचं दैनंदिन आहारात सतत बाहेरचे तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते आणि आरोग्याला हानीपोहचते . मिठाव्यतिरिक्त, प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये साखर, ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, जे वजन वाढवतात आणि कोलेस्टेरॉलवर परिणाम करून रक्तदाब वाढवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These wrong habits in daily life lead to high blood pressure health issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब
2

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
4

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.