Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीराजेंचे नेतृत्व नको; मराठा क्रांती मोर्चात ठिणगी

राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंनी समन्वयकांना बोलू न दिल्याने औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संभाजीराजेंनी आता आमचे नेतृत्व करू नये, अशी भूमिकाच मांडली आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 27, 2022 | 02:20 PM
छत्रपती संभाजीराजेंचे नेतृत्व नको; मराठा क्रांती मोर्चात ठिणगी
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे आम्हाला नेतृत्व नको. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) गादीचा सन्मान करतो; मात्र छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांचे आम्हाला नेतृत्व मान्य नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) सांगितले आहे.

राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंनी समन्वयकांना (Coordinator) बोलू न दिल्याने औरंगाबादेतील (Aurangabad) मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संभाजीराजेंनी आता आमचे नेतृत्व करू नये, अशी भूमिकाच मांडली आहे.

नेतृत्व करत असताना सर्व समावेशक आणि व्यापक असले पाहिजे. कोपर्डी प्रकरणापासून अन्यायाला वाचा फुटली. त्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो, जे पहिल्यापासून सर्वजण एकत्र होते. कालच्या बैठकीला त्यापैकी एकही माणूस नव्हता. नेमकी नेतृत्व करण्याची जबाबदारी कुणी दिली? कुणी सांगितले हे आमचे नेतृत्व आहे? आमचे कुणीही नेतृत्व नाही, हे आम्हाला मान्य नाही. फक्त छत्रपती शिवराय हेच आमचे नेतृत्व आहे, असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे म्हणणे आहे.

समन्वयकांचा इशारा
तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारामध्ये घेता. काय चाललंय काय नेमकं? सर्व व्यापक बैठक का होत नाही. मोजकेच लोक गोळा करता. मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व कुणीही नाही. औरंगाबादमधून मोर्चाला सुरुवात झाली, आम्ही त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. आमच्यासोबत चर्चा होत नसेल तर तुम्हाला पळताभुई थोडी होईल. अशी अवस्था केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही समन्वयकांनी दिला.

Web Title: Dont want the leadership of chhatrapati sambhajiraj a spark in the maratha revolution march nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2022 | 02:20 PM

Topics:  

  • aurangabad
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Sambhaji Raje

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
1

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out
2

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
3

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी
4

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.