• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Heat Wave Has Increased In Maharashtra Weather Update

Weather Update : वाढत्या उन्हाने नागरिकांची झाली लाही लाही! थंडाव्यासाठी कलिंगडाच्या मागणीमध्ये मोठी वाढ

राज्यामध्ये यंदा उन्हाचा तडाखा वाढला आहे. एप्रिल महिन्यामध्ये उन्हाच्या झळा सहन होईनाशा झाल्या आहेत. यामुळे राज्यामध्ये कलिंगडाची मागणी वाढली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2025 | 05:54 PM
Heat wave has increased in Maharashtra Weather update

महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे सर्वांची अक्षरशः लाही लाही झाली आहे (फोटो - istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : यावर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक ठरत आहे.  या आठवड्यात तापमान हे 40 अंश सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. ज्यामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनशैली प्रभावित झाली आहे. तापमानाची वाढ आणि उन्हाचा तीव्रतेमुळे नागरिकांना खूप त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात आणि इतर उन्हाळ्याच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अति उष्णतेमुळे शरीराला जास्त थकवा, डिहायड्रेशन आणि उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात नियमितपणे पाणी पिणे, इलेक्ट्रोलाइट्स असलेले पदार्थ खाणे आणि थंड जागी विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकांना घराबाहेर जाताना छत्री, टोपी किंवा रुमाल वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. बाहेर जाण्यापूर्वी हलके व आरामदायक कपडे घालणे आणि सूर्याच्या तीव्रतेपासून बचाव करणे आवश्यक आहे. तसेच, ट्राफिक जाम आणि उष्णतेमुळे गर्दीच्या सार्वजनिक भागात सेवांमध्ये अडचणी येत आहेत. काही भागात वीज जात असतानाही नागरिकांना अडचणी येत आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शेतकऱ्यांनाही बसतोय फटका

पुणे जिल्ह्यात तापमानाच्या वाढीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. उष्णतेमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना सध्या त्यांचे पिक वाचवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागेल. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि आपली सुरक्षा सुनिश्चित करणे महत्वाचे आहे.

माजी सैनिक चंद्रकांत मेंगावडे याबाबत म्हणाले की, “दरवर्षी पेक्षा या वर्षी तापमान सर्वाधिक आहे. लहान मुले वृद्ध नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडू नये. ग्रामीण भागत जनावरे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते, शेतकऱ्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कलिंगडाची मागणी वाढली

दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असून उन्हाळ्यात कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाचे दर आटोक्यात असल्याने सर्व स्तरातील ग्राहक कलिंगड खाण्यास पसंती देत असुन खाणाऱ्यांच्या जीवाला गारवा मिळत आहेत. आंबेगाव तालुका हा बागायत तालुका असून दर उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक शेतकरी कलिंगड पिकाचे उत्पादन घेत असतात. सध्या कलिंगडास गुणवत्तेनुसार व आकारानुसार १० ते १२ रुपये किलो दर मिळत असून अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातच कलिंगड खरेदी करत आहे. गावागावात, मुख्य रस्त्यांच्या बाजूला अनेक छोटे मोठे व्यापारी कलिंगडाच्या विक्रीचे स्टॉल लावले असून ३० ते ६० रुपयांपर्यंत दराने कलिंगड विक्री करत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने पुणे, मुंबई, येथिल बाजारात कलिंगडास मागणी वाढली आहे. आंबेगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले असून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.

माठाच्या मागणीमध्येही मोठी वाढ

नैसर्गिक थंड पाण्याचा स्रोत असलेल्या माठांची मागणी लक्षणीयरित्या वाढली असताना उन्हाळ्याच्या झळा वाढल्याने माठ विक्रीत वाढ झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) परिसरात सध्या नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड करणारे माठ विक्रीला आले असून पर्यावरणपूरक व आरोग्यास पोषक अशा माठातून मिळणारे थंड पाणी हे केवळ शारीरिक ताजे पणासाठीच नव्हे तर उष्माघात टाळण्यासाठीही उपयुक्त मानले जाते. आधुनिक फ्रीजच्या काळात माठ वापरणाऱ्यांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत बॅक टू बेसिक्स या संकल्पनेमुळे माठाची मागणी वाढली आहे. शहरीकरणाच्या वाढत्या लाटेत पारंपरिक गोष्टींना दूर ठेवले जात असले तरी माठ अशी वस्तू आहे. जो आजही काळाच्या कसोटीवर उतरत असून उन्हाळ्यात नागरिकांनी पुन्हा एकदा माठाचा थंडावा अनुभवायला सुरुवात केल्याने बाजारात माठांची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: Heat wave has increased in maharashtra weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • summer heat
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली
1

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली

Maharashtra Rain Alert: काही दिवस रेनकोट घालूनच फिरा! महाराष्ट्रावर येणार भयंकर संकट, तीनही बाजूंनी…
2

Maharashtra Rain Alert: काही दिवस रेनकोट घालूनच फिरा! महाराष्ट्रावर येणार भयंकर संकट, तीनही बाजूंनी…

Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली
3

Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन
4

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.