• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Jitendra Awhad Alleges Bjps Fraud In Voter List In Maharashtra Assembly Elections

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदानयादीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 20, 2025 | 03:13 PM
Jitendra Awhad alleges BJP's fraud in voter list in Maharashtra assembly elections

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीत भाजपकडून घोटाळा झाला असल्याचा जितेंद्र आव्हाडांनी आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Voter List Fraud : मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशामध्ये नवीन मुद्द्याला हात घातला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मतचोरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करुन पुरावे देखील सादर केले आहेत. यामध्ये जीवंत मतदारांना मृत दाखवणे, मतदार याद्यांमधून नावे गहाळ करणे किंवा एकाच व्यक्तीची अनेक राज्यांमध्ये मतदान केल्याचे आरोप राहुल गांधींनी केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्ट करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्रात जे विधानसभा निवडणुकीत जे घडले ते केवळ निवडणुकीतील गैरप्रकार नव्हते. ते लोकशाहीवर एक पद्धतशीर, तंत्रज्ञानाने चढविलेला हल्ला होता. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी, मतदान सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला औपचारिकपणे भाजपकडून अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये करत असलेल्या फेरफार बद्दल सतर्क केले होते. ही निवडणूकोत्तर तक्रार नव्हती. ती पूर्वसूचना होती,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

निवडणूक धांधली बाबत निवडणूक प्रक्रियेतील महत्वाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवलेली तक्रार #वोट_चोरी pic.twitter.com/zGLDF48E3W — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 20, 2025

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “आमच्या तक्रारीत भाजपचे कार्यकर्ते विरोधी मतदारांना ओळखण्यासाठी आणि हटविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करत होते, तर बनावट आधार कार्ड आणि फेरफार केलेल्या डेटाचा वापर करून बनावट मतदार कसे जोडत होते याचे तपशीलवार वर्णन केले होते. विरोधी मतदारांना लाल रंगात चिन्हांकित केले गेले होते म्हणजेच हटवण्याचे लक्ष्य होते. भाजप समर्थकांना हिरवे चिन्हांकित केले गेले होते म्हणजेच काढून टाकण्यापासून संरक्षण दिले गेले होते. या याद्या निवडणूक आयोगाच्या मतदार मान्यता प्रणालीवर परिणाम करणाऱ्या खाजगी सर्व्हरवर अपलोड केल्या गेल्या. फसव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यासाठी सायबर कॅफे आणि आधार सेतू केंद्रांना जोडण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघात अंदाजे १०,००० बनावट मतदार होते,” असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे आव्हाडांनी लिहिले आहे की, “७ ऑक्टोबर रोजी, निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने धाराशिवमध्ये एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये तुळजापूरमध्ये बनावट मतदार नोंदणींचा पूर उघडकीस आला – त्यात सहभागी असलेल्यांची नावे घेतली आणि हे किती खोलवर गेले आहे हे दाखवून दिले. आम्ही १३ मतदारसंघांमधून ठोस पुरावे सादर केले: शिर्डी, चंद्रपूर, कोथरूड, नागपूर, गोंदिया आणि इतर. आणि तरीही, निवडणूक आयोगाने मौन बाळगले. पण आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही भाजपला आमचे संविधान आणि लोकशाही चिरडून टाकू देणार नाही. आम्ही लढू कारण लोकशाही केवळ निवडणूक रणनीतींबद्दल नाही, ती विश्वासाबद्दल आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतीय संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थांना मार्गावरून हटवू देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Web Title: Jitendra awhad alleges bjps fraud in voter list in maharashtra assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • maharashtra vidhan sabha election
  • political news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
2

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
3

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल
4

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.