• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Jitendra Awhad Alleges Bjps Fraud In Voter List In Maharashtra Assembly Elections

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदानयादीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 20, 2025 | 03:13 PM
Jitendra Awhad alleges BJP's fraud in voter list in Maharashtra assembly elections

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीत भाजपकडून घोटाळा झाला असल्याचा जितेंद्र आव्हाडांनी आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Voter List Fraud : मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशामध्ये नवीन मुद्द्याला हात घातला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मतचोरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करुन पुरावे देखील सादर केले आहेत. यामध्ये जीवंत मतदारांना मृत दाखवणे, मतदार याद्यांमधून नावे गहाळ करणे किंवा एकाच व्यक्तीची अनेक राज्यांमध्ये मतदान केल्याचे आरोप राहुल गांधींनी केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्ट करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्रात जे विधानसभा निवडणुकीत जे घडले ते केवळ निवडणुकीतील गैरप्रकार नव्हते. ते लोकशाहीवर एक पद्धतशीर, तंत्रज्ञानाने चढविलेला हल्ला होता. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी, मतदान सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला औपचारिकपणे भाजपकडून अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये करत असलेल्या फेरफार बद्दल सतर्क केले होते. ही निवडणूकोत्तर तक्रार नव्हती. ती पूर्वसूचना होती,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

निवडणूक धांधली बाबत निवडणूक प्रक्रियेतील महत्वाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवलेली तक्रार #वोट_चोरी pic.twitter.com/zGLDF48E3W

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 20, 2025

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “आमच्या तक्रारीत भाजपचे कार्यकर्ते विरोधी मतदारांना ओळखण्यासाठी आणि हटविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करत होते, तर बनावट आधार कार्ड आणि फेरफार केलेल्या डेटाचा वापर करून बनावट मतदार कसे जोडत होते याचे तपशीलवार वर्णन केले होते. विरोधी मतदारांना लाल रंगात चिन्हांकित केले गेले होते म्हणजेच हटवण्याचे लक्ष्य होते. भाजप समर्थकांना हिरवे चिन्हांकित केले गेले होते म्हणजेच काढून टाकण्यापासून संरक्षण दिले गेले होते. या याद्या निवडणूक आयोगाच्या मतदार मान्यता प्रणालीवर परिणाम करणाऱ्या खाजगी सर्व्हरवर अपलोड केल्या गेल्या. फसव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यासाठी सायबर कॅफे आणि आधार सेतू केंद्रांना जोडण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघात अंदाजे १०,००० बनावट मतदार होते,” असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे आव्हाडांनी लिहिले आहे की, “७ ऑक्टोबर रोजी, निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने धाराशिवमध्ये एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये तुळजापूरमध्ये बनावट मतदार नोंदणींचा पूर उघडकीस आला – त्यात सहभागी असलेल्यांची नावे घेतली आणि हे किती खोलवर गेले आहे हे दाखवून दिले. आम्ही १३ मतदारसंघांमधून ठोस पुरावे सादर केले: शिर्डी, चंद्रपूर, कोथरूड, नागपूर, गोंदिया आणि इतर. आणि तरीही, निवडणूक आयोगाने मौन बाळगले. पण आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही भाजपला आमचे संविधान आणि लोकशाही चिरडून टाकू देणार नाही. आम्ही लढू कारण लोकशाही केवळ निवडणूक रणनीतींबद्दल नाही, ती विश्वासाबद्दल आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतीय संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थांना मार्गावरून हटवू देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Web Title: Jitendra awhad alleges bjps fraud in voter list in maharashtra assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • maharashtra vidhan sabha election
  • political news

संबंधित बातम्या

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
1

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
3

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
4

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रोजच्या वापरात १८ कॅरेट मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन वाढवतील गळ्याची शोभा, कमी बजेटमध्ये खरेदी करा सुंदर दागिने

रोजच्या वापरात १८ कॅरेट मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन वाढवतील गळ्याची शोभा, कमी बजेटमध्ये खरेदी करा सुंदर दागिने

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.