आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत एमआयएमच्या (AIMIM) सहर शेख यांनी विजय मिळवला. मात्र, विजयानंतर सहर शेख यांनी दिलेल्या एका वादग्रस्त आव्हानामुळे आता मुंब्र्यात नवा वाद उफाळून आला.
मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या 'मुंब्रा हिरवा करू' या विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे. पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावत लेखी माफीनामा घेतला आहे.
Sahar Sheikh News: ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातून विजयी झालेल्या एमआयएमच्या सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 'मुंब्रा हिरवा करू' या त्यांच्या विधानामुळे राजकीय वाद पेटला.
Sahar Shaikh: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यात एआयएमआयएमने मोठी मुसंडी मारली आहे. नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाडांच्या गडाला सुरुंग लावत संपूर्ण मुंब्रा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ठाण्यातील निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
१७ जुलै २०२५ रोजी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या वादावरून दोन्ही नेत्यांचे समर्थक थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भिडले होते.
अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्व सामान्य तरूण उद्योजकांना साधे लाखभर रूपयाचेही कर्ज दिले जात नाही. याचा निषेध करण्यासाठी तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीची…
Satara Doctor Death Case: फलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे या तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरुन राजकारण तापलेले असताना जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा 'वर्षा' (Varsha) निवासस्थानी भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी...
गणेशोत्सवात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दरऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर, नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर...
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक हि तत्त्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे.
तुम्हाला एवढ स्पष्ट बहुमत असताना त्यांनी मागेल त्याला आरक्षणाचं आश्वासन देऊन ठेवलं आहे. तुला आरक्षण.... तुला आरक्षण..... करता करता सगळ्या समाजात त्यांनी द्वेष निर्माण केला.
मंदिराच्या शुशोभिकरणाला, त्याच्या डागडुजीला आमचा विरोध नाही, पण गाभारा पाडण्याला आमचा विरोध आहे. येथील स्थानिकांच्या जनभावनाही तीव्र आहेत. देवीने काही मला स्वप्नात येऊन सांगितलेले नाही.
भाजपने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतले. नंतर मतांची चोरी केली, असा आरोप डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मालेगाव स्फोटातील सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता आणि भगव्या दहशतवादावर राजकीय चर्चा सुरू असतानाच आव्हाड यांनी हे विधान केलं आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे एक स्फोट झाला…
विधानसभेच्या लॉबीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता. यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
Jitendra Awhad on Harshal Patil suicide : सांगलीतील जलजीवन मिशनच्या युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. सरकारने पैसे न दिल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे.