• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • We Are What We Are Because Of Babasaheb Ambedkar Says Ceo Manisha Awhale Nrka

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही आहोत; सीईओ मनिषा आव्हाळे यांचं विधान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत. सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2024 | 03:04 PM
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही आहोत; सीईओ मनिषा आव्हाळे यांचं विधान
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत. सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती समारंभा प्रसंगी आव्हाळे बोलत होत्या.

१० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात समता पंधरवाड्याचे आयोजन
करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटना, मराठा सेवा संघ यांचे संयुक्त विद्यमाने या व्याख्यान आणि भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमप्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी अभिवादन केले.

व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पारसे, कास्ट्राईब अध्यक्ष अरूण क्षिरसागर, मराठा सेवा संघ अध्यक्ष अविनाश गोडसे, लिपीकवर्गीय संघटनेचे राजेश देशपांडे, युनियनचे विवेक लिंगराज, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होती.

बाबासाहेब आंबेडकर यांनी गरिबांच्या विकासासाठी काम केले, असे सांगून सीईओ मनिषा आव्हाळे पुढे म्हणाल्या, माझे स्पर्धा परीक्षांचा पाया हा बाबासाहेबांचा विचाराचा आहे. या महामानवांपुढे आपले काम खुप छोटे आहे. बाबासाहेब यांचे वाचन व लेखन खूप होते. त्यांच्या विचाराचे पुढे आपण खुप नगन्य आहोत. अनेक पुस्तकांचे मी वाचन केले. बाबासाहेब यांचे फोटोला हार घालून अभिवादन करण्याबरोबरच त्यांचे विचार देखील आत्मसात करा.

जिल्हा परिषद विकासाचे केंद्र आहे. आपणास दिलेले अधिकार शेवटच्या घटकासाठी वापरणे आवश्यक आहे, असेही सीईओ आव्हाळे यांनी सांगून आपला जीवनपट सांगून कवी नामदेव ढसाळ यांचे प्रेरणादायी कविता ऐकवली.

प्रास्तविक समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले. आर्थिक शोषणाची भुमिका प्राब्लेम ऑफ रूपीजमध्ये मांडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेस उपकर लागू करणेची भूमिका शोधनिबंधात मांडली.

या प्रसंगी बोलताना व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला जागृत करण्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र काढले. त्यांचा हरिजन या शब्दास विरोध होता. बहिष्कृत समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले. त्यानंतर स्वातंत्र्याचा लढा ही सर्वांनी घेऊन लढावे लागेल म्हणून त्यांनी जनता हे वृत्तपत्र काढले. जगातील सर्व राज्य घटनांचा अभ्यास करून भारताची लिखित स्वरूपात राज्यघटना आहे. संकुचित विचार बाबासाहेबांनी कधी केला नाही. एक ही क्षेत्र असे नाही ज्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध आला नाही.

पूरनियंत्रणाच्या बाबतीत पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी नदीजोड प्रकल्प मांडला. असेही व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केले. परिवर्तनाचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. परिवर्तनाचे स्वप्न त्यांनी पाहिले. असेही चिचोळकर यांनी सांगितले. समाज कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी संदिप खरबस, सच्चीदानंद बांगर, सहाय्यक लेखाधिकारी सावळा काळे, यांनी परिश्रम घेतले.

स्वानंद म्युझिकल ग्रुपने भीमगीत गायन केले. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर चा वतीने भीम गिताचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सचिन चव्हाण, दिनेश बनसोडे, यांच्यासह मान्यवरांना पुस्तक भेट देणेत आले. कास्ट्राईब संघटनेचे वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गुरव यांनी केले.

Web Title: We are what we are because of babasaheb ambedkar says ceo manisha awhale nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Solapur News
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच
1

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
3

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
4

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Nov 19, 2025 | 11:07 AM
Love Marriage केल्यानंतरही रोज भांडणाने डोक्याचा वाढलाय ताप? नात्यातील कडवटपणा काढण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा ‘मंत्र’

Love Marriage केल्यानंतरही रोज भांडणाने डोक्याचा वाढलाय ताप? नात्यातील कडवटपणा काढण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा ‘मंत्र’

Nov 19, 2025 | 11:02 AM
हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

Nov 19, 2025 | 11:01 AM
१५ मिनिटांत अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा चमचमीत टोमॅटो शेव भाजी, दुपारच्या जेवणात होईल चविष्ट बेत

१५ मिनिटांत अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा चमचमीत टोमॅटो शेव भाजी, दुपारच्या जेवणात होईल चविष्ट बेत

Nov 19, 2025 | 11:00 AM
शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण राणी लक्ष्मीबाईंची जयंती; जाणून घ्या 19 नोव्हेंबरचा इतिहास

शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण राणी लक्ष्मीबाईंची जयंती; जाणून घ्या 19 नोव्हेंबरचा इतिहास

Nov 19, 2025 | 11:00 AM
Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट

Nov 19, 2025 | 10:56 AM
अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम

Nov 19, 2025 | 10:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.