सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील इशान्येश्वर मंदिराला बेकायदेशीर तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने कोट्यवधी रूपये खर्च केल्याने खरातच्या राजकीय कनेक्शनची चर्चा होत आहे.
तब्बल ६ वर्षांनी मिनी मंत्रालयाच्या बहुप्रतीक्षित निवडणुका पार पडल्या. यात महायुतीतीळ भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर काथ्याकूट झाले. अखेरीस काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी स्वबळावर लढत झाली.
लातूर जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती पदावरून महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाल्याचे दिसत आहे. तसेच, ४ विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे यांनी केली.
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट) एकत्र आली असून, सत्तेचे समतोल वाटप करण्यात आले आहे.
Zilla Parishad Satara कडून ‘गुढीपाडवा पट वाढवा’ उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी Yashni Nagarajan यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महाविकास आघाडीकडे उबाठाचे ७ आणि काँग्रेसचे ३ अशी एकूण १० मते असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी एक सदस्य गैरहजर राहिल्याने संगवे यांना अपेक्षित पाठबळ मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना १० पैकी ९…
धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे दोन मातब्बर नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार तानाजी सावंत यांनी एकमेकांविरुद्ध मोर्चेबांधणी करत आपलाच अध्यक्ष व्हावा या दृष्टीने फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसत आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सावळा गोंधळ आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. बनावट प्रमाणपत्र देऊन पदोन्नत्या लाटणाऱ्यांचे एक रॅकेटच जिल्हा परिषदेत काम करत असल्याचा संशय असून त्याचा तपास सुरू…
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दहा अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, निवड प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.
रत्नागिरी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती साठी निवडून आलेल्या महायुतीच्या उमेदवारांची मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली यावेळी उदय सामंत यांनी उपस्थितांना संबोधित केले त्यानंतर नूतन गटनेता व…
चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांना धक्का दिला आहे. आवश्यक किमान मते न मिळाल्याने तब्बल २६ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मिळवलेल्या यशानंतर राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्ने यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली
कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिषठेची बनवलेल्या या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी करिष्मा केला नसता तर खालापुरातही पानिपत झाले असते.
निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण…
ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या कामांना यामुळे चालना मिळणार आहे. १४व्या वित्त आयोगाने (२०१५-२०) राज्यांचा केंद्रीय करांतील वाटा ४२ टक्क्यांपर्यंत वाढवला होता.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू…