रत्नागिरी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती साठी निवडून आलेल्या महायुतीच्या उमेदवारांची मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली यावेळी उदय सामंत यांनी उपस्थितांना संबोधित केले त्यानंतर नूतन गटनेता व…
चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांना धक्का दिला आहे. आवश्यक किमान मते न मिळाल्याने तब्बल २६ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मिळवलेल्या यशानंतर राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्ने यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली
कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिषठेची बनवलेल्या या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी करिष्मा केला नसता तर खालापुरातही पानिपत झाले असते.
निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण…
ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या कामांना यामुळे चालना मिळणार आहे. १४व्या वित्त आयोगाने (२०१५-२०) राज्यांचा केंद्रीय करांतील वाटा ४२ टक्क्यांपर्यंत वाढवला होता.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू…
झेडपी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज बुधवारी दुपारी तीन वाजता संपणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या प्रक्रियेत २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या आणि जवळपास असलेल्या शाळांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या पाच रिक्त पदांची भरती करण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विकासकामांच्या नावाखाली शासन स्तरावर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींनां अनेक कामे सांगितली जात आहेत, मात्र त्या कामाचा मोबदला जिल्हा परिषदेकडून दिला जात नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत. सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी…
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष, जेवणाला बसण्यासाठी कँटीन, त्यांच्या लहान मुलांना बसणे व खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी…
पालघर : पालघर जिल्हा परिषदेतील जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेसाठी आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांची सूची जिल्हा परिषदेला आगावू देऊन सुद्धा सभेच्या पटलावर एक ही प्रश्न घेतला नसल्याने अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी…
रत्नागिरी व सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याचा विकसित भारत संकल्प यात्रा मध्ये केलेल्या कामाचा व नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.