• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Dispute Erupts Between Punjab And Kashmir Over Construction Of Canal On Indus River

पाण्यावरुन वादाची ठिणगी; सिंधूवर कालवा बांधण्याच्या विचारावर पंजाब अन् काश्मीरमध्ये वाकयुद्ध

सिंधू नदीचे पाणी जम्मू आणि काश्मीरमधून पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सारख्या ३ राज्यांमध्ये कालव्याद्वारे आणता येईल का याचा विचार केला जात आहे. प्रश्न असा आहे की असे कालवे बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होईल का?

  • By प्रीति माने
Updated On: Jun 25, 2025 | 06:54 PM
Dispute erupts between Punjab and Kashmir over construction of canal on Indus River

सिंधू नदीवर कालवा तयार करण्यावरुन पंजाब आणि काश्मीरमध्ये वाद सुरु झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय नद्यांमधून पाकिस्तानला जाणारे पाणी आता देशाच्या कल्याणासाठी वापरले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानला सिंधू नदीतून एक थेंबही पाणी मिळू नये म्हणून केंद्र सरकारने ११३ किलोमीटर लांबीचा कालवा बांधण्याची योजना आखली आहे. सिंधू नदीचे पाणी जम्मू आणि काश्मीरमधून पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सारख्या ३ राज्यांमध्ये कालव्याद्वारे आणता येईल का याचा विचार केला जात आहे. प्रश्न असा आहे की असे कालवे बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होईल का? यासाठी जमीन संपादित करावी लागेल आणि भरपाई देखील द्यावी लागेल. दरम्यान, नदीच्या पाणी वाटपावरून जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये दावे-प्रतिदावे आधीच सुरू झाले आहेत.

केंद्र सरकारने भारतात सिंधू नदीचे पाणी वापरण्यासाठी कालवा बांधण्याची चर्चा सुरू केली असताना, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या राज्याचे अतिरिक्त पाणी पंजाबला वळवण्याच्या योजनेला तीव्र विरोध केला. ते म्हणाले की जम्मू भागातील पिकांना पाणी मिळत नाही. त्याचा हक्काचा पाणी आम्ही इतरत्र नेऊ देणार नाही. उमर अब्दुल्ला यांच्या या विधानानंतर पंजाबमधील सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने म्हटले की पंजाबमधील शेतकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे. पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाव्यतिरिक्त, विरोधी अकाली दल आणि काँग्रेसमध्येही या मुद्द्यावर एकमत आहे. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना संदेश देताना म्हटले आहे की, असा वाद निर्माण करणे ही आपली संस्कृती नाही.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये पाच दशकांपूर्वी पाण्याचा वाद उफाळून आला होता, जो आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अजून कालवा अद्याप बांधला गेलेला नाही आणि फक्त त्याच्या योजनेचा विचार केला जात असताना पूर्वीच हा वाद सुरु झाला आहे. नदीच्या पाणीवाटपावरून होणारे वाद हे काही नवीन नाहीत. कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये अनेक हिंसक संघर्ष झाले आहेत, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पंजाब आणि हरियाणामधील पाणीवादा इतका तीव्र झाला आहे की, भाक्रा नांगल धरणांवर केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करावे लागले.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

कृष्णा खोरे प्रकल्पाच्या पाण्यावरून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यात वाद सुरू आहे, जो सुटताना दिसत नाही. नर्मदा नदीच्या पाण्याच्या वाटपावरून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वाद आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनेक वर्षांपासून तणाव आहे. गोदावरी, महानदी, सतलज-यमुनेच्या पाण्याच्या वाटपाबाबतही राज्यांमध्ये वाद आहे. हा मुद्दा जनतेच्या भावना आणि मतांशी देखील जोडलेला आहे, म्हणून राजकीय पक्ष सावधगिरी बाळगतात, मोदी सरकारही ११ वर्षांत एकही पाणी वाद सोडवू शकले नाही. आता सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत वाद सुरू झाला आहे. हे लक्षात घेता, सर्व संबंधित राज्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.

लेख-चंद्रमोहन द्विवेदी

 

याचे मूळ आर्टिकल वाचण्यासाठी आपण https://navbharatlive.com/ यावर क्लिक करावे

Web Title: Dispute erupts between punjab and kashmir over construction of canal on indus river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Punjab
  • sindhu river

संबंधित बातम्या

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट
1

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

Sanjay Raut letter to Amit Shah: जगदीप धनखड सरकारच्या नजरकैदेत…? संजय राऊतांच्या पत्रातून खळबळजनक दावा
2

Sanjay Raut letter to Amit Shah: जगदीप धनखड सरकारच्या नजरकैदेत…? संजय राऊतांच्या पत्रातून खळबळजनक दावा

Eknath Shinde News: दिल्लीत एकनाथ शिंदेंची खरडपट्टी; अमित शाहांच्या इशाऱ्याने राज्यात राजकारण तापणार
3

Eknath Shinde News: दिल्लीत एकनाथ शिंदेंची खरडपट्टी; अमित शाहांच्या इशाऱ्याने राज्यात राजकारण तापणार

Bihar Mata Sita Mandir : श्रीरामानंतर आता माता सीतेचेही भव्य मंदिर; जन्मस्थळी होणाऱ्या  मंदिराच्या निधीची रक्कम ऐकून व्हाल थक्क
4

Bihar Mata Sita Mandir : श्रीरामानंतर आता माता सीतेचेही भव्य मंदिर; जन्मस्थळी होणाऱ्या मंदिराच्या निधीची रक्कम ऐकून व्हाल थक्क

ताज्या बातम्या

पुढे वाचा
झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.