Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीच्या मद्य धोरणावरून अण्णा हजारेंचे केजरीवालांना पत्र

'१० वर्षांपूर्वी १९ सप्टेंबर २०१२ रोजी दिल्लीत टीम अण्णांच्या सदस्यांची बैठक झाली होती. त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग काढण्याबाबत बोललात. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचे उद्दिष्ट नव्हते हे तुम्ही विसरलात. त्यावेळी जनतेचा टीम अण्णांवर विश्वास होता आणि लोकशिक्षण आणि जनजागृतीचे काम आपण केले पाहिजे असे मला वाटायचे, असे अण्णांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्ह्रले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 30, 2022 | 02:45 PM
दिल्लीच्या मद्य धोरणावरून अण्णा हजारेंचे केजरीवालांना पत्र
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी आम आदमी पक्षाचे (Aap) नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे. दिल्लीतील अबकारी धोरणात (Liquor Policy) कथित घोटाळ्याच्या आरोपांना सामोरे जात आहेत. या पत्रात अण्णांनी दारूशी संबंधित समस्या आणि त्यावरील सूचना दिल्या आहेत. पत्रात अण्णा हजारे यांनी लिहिले की स्वराज (Swaraj) नावाच्या पुस्तकात तुम्ही किती आदर्श गोष्टी लिहिल्या होत्या. तेव्हा तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर, तुम्ही विसरलात असे दिसते.

तुमच्या सरकारने दिल्लीत नवीन मद्य धोरण तयार केले आहे, जे असे दिसते आहे की ते दारू विक्री आणि सेवनास प्रोत्साहन देऊ शकते. रस्त्यावर दारूची दुकाने सुरू करता येतील. यामुळे भ्रष्टाचारालाही प्रोत्साहन मिळेल आणि ते जनतेच्या हिताचे नाही. यानंतरही तुम्ही अशी दारू पॉलिसी आणली आहे. यावरून असे दिसते की जशी दारूची नशा असते तशीच सत्तेची नशा असते. तुम्हीही अशा शक्तीच्या नशेत आहात, असे वाटते. अण्णा हजारे यांनीही आपल्या पत्रात आपल्या आंदोलनाचा उल्लेख करत तुमचा मार्ग चुकला असल्याचे म्हटले आहे.

अण्णा हजारे यांनी लिहिले, ‘१० वर्षांपूर्वी १९ सप्टेंबर २०१२ रोजी दिल्लीत टीम अण्णांच्या सदस्यांची बैठक झाली होती. त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग काढण्याबाबत बोललात. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचे उद्दिष्ट नव्हते हे तुम्ही विसरलात. त्यावेळी जनतेचा टीम अण्णांवर विश्वास होता आणि लोकशिक्षण आणि जनजागृतीचे काम आपण केले पाहिजे असे मला वाटायचे. लोकशिक्षणाचे काम असते तर असे दारूबंदी धोरण देशात कुठेही केले नसते. अण्णा हजारे म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे सरकार होण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणे गरजेचे आहे. तसे असते तर आज देशातील परिस्थिती वेगळी असती आणि गरीब जनतेला फायदा झाला असता, असेही अण्णांनी सांगितले आहे.

Web Title: Anna hazares letter to kejriwal on delhis liquor policy nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2022 | 02:45 PM

Topics:  

  • AAP
  • Anna Hajare
  • Arvind kejriwal
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raghav Chadha News : “राज्यसभेत सामोसा अन् पिझ्झावर बोलत बसले…; AAP च्या नेत्यांची राघव चड्ढांवर आगपाखड
1

Raghav Chadha News : “राज्यसभेत सामोसा अन् पिझ्झावर बोलत बसले…; AAP च्या नेत्यांची राघव चड्ढांवर आगपाखड

“राघव, तुम्ही घाबरलेले..PM मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता; AAP नेत्याने सगळंच काढलं बाहेर
2

“राघव, तुम्ही घाबरलेले..PM मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता; AAP नेत्याने सगळंच काढलं बाहेर

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
3

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”
4

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.