• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Do You Know Why Indian Mobile No Starts With Plus 91 Know Interesting Reason

भारतातील प्रत्येक मोबाईल नंबर +91 ने का सुरू होतो? जाणून घ्या यामागचे रंजक कारण

+91 हा कोड आहे जो प्रत्येक भारतीय मोबाईल नंबरसमोर दिसतो. हा फक्त एक नंबर नसून ती भारताची ओळख आहे, पण हा कोड का वापरला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? यामागे एक रंजक कारण आहे जे तुम्हाला थक्क करू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2025 | 09:27 AM
भारतातील प्रत्येक मोबाईल नंबर +91 ने का सुरू होतो? जाणून घ्या यामागचे रंजक कारण

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या डिजिटल युगात आपला मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. कॉलवर बोलणे असो असो किंवा संदेश पाठवणे असो अथवा इंटरनेट वापरणे असो, मोबाईल नंबर ही आपली एक ओळख बनली आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतातील प्रत्येक मोबाईल नंबरच्या आधी +91 का असते? हा केवळ एक कोड नाही, तर त्यामागे एक मनोरंजक इतिहास देखील आहे जो अनेकांना ठाऊक नाही. जागतिक संपर्क प्रणालीबद्दल एक मनोरंजक तथ्य आहे. यामागील एक रंजक कथा आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) आणि देश कोड

+91 हा भारताचा देश कोड आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एक वेगळी ओळख देतो. हा कोड इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) द्वारे निर्धारित केला जातो. ITU ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष एजन्सी आहे, जी जगभरातील दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित मानके ठरवते. याचा मूळ उद्देश देशातील संचार व्यवस्था जगभरात सुरळीत आणि पद्धतशीरपणे चालवणे हे आहे.

जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय फोन कॉल डायल करता तेव्हा त्या नंबरवर देशाचा कोड जोडला जातो. हा कोड तुम्ही कोणत्या देशात कॉल केला आहे ते सांगतो. उदाहरणार्थ, तुम्ही भारतातील एखाद्याला कॉल करत असल्यास, तुमच्या फोन नंबरसह +91 कोड लावणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो की इतर देशाचेही आपले असे वेगळे युनिक कोड्स आहेत जे फोन नंबर आधी लावले जातात. जसे की युनायटेड स्टेट्सचा देश कोड +1 हा आहे, युनायटेड किंगडमचा +44 आहे आणि चीनचा +86 आहे.

Budget 2025: मोबाइलवर सरकारचा मास्टर स्ट्रोक, चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी नवीन प्लॅन तयार

Emergency and urgency, dialing 911 on smartphone screen. Shallow depth of field. Emergency and urgency, dialing 911 on smartphone screen. Shallow depth of field. mobile dial no stock pictures, royalty-free photos & images

+91 चे महत्त्व

+91 चा अर्थ, हा क्रमांक भारताशी संबंधित आहे. हा कोड आंतरराष्ट्रीय कॉलिंगसाठी आवश्यक आहे, कारण तो टेलीकम्युनिकेशन नेटवर्कला कॉल कोणत्या देशात रूट केला आहे ते सांगते. देशाच्या कोडशिवाय, आंतरराष्ट्रीय कॉल करणे शक्य नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्याला यूएसमधून भारतात कॉल करायचा असेल, तर त्यांनी भारतीय नंबरवर +91 जोडणे आवश्यक आहे. हे टेलिकम्युनिकेशन सिस्टीमला सांगते की कॉल भारतात रूट करावा लागेल.

कोडचा इतिहास

देश कोडची सुरुवात 1960 च्या दशकात झाली, जेव्हा आंतरराष्ट्रीय कॉलिंग सुव्यवस्थित करण्याची गरज भासू लागली. त्या वेळी, जगभरात दूरसंचार नेटवर्क झपाट्याने वाढत होते आणि विविध देशांमधील कॉलिंग सुरळीत करण्यासाठी एक मानक प्रणाली आवश्यक होती. आयटीयूने यासाठी देश कोडची प्रणाली विकसित केली, ज्यामध्ये प्रत्येक देशाला वेगळा कोड देण्यात आला. भारताला +91 हा कोड देण्यात आला.

भारतात टेलीकम्युनिकेशनचा इतिहास

भारतातील दूरसंचाराचा इतिहास खूप जुना आहे. 19व्या शतकात ब्रिटीश राजवटीत भारतात टेलिग्राफ आणि टेलिफोनची सुरुवात झाली. स्वातंत्र्यानंतर भारताने आपले दूरसंचार नेटवर्क मजबूत करण्यावर भर दिला. 1980 आणि 1990 च्या दशकात मोबाईल फोन्सच्या परिचयासह संचार क्रांती आली. आज भारत जगातील सर्वात मोठ्या दूरसंचार बाजारपेठांपैकी एक आहे आणि कोड +91 ही त्याची ओळख बनली आहे.

रेल्वे काउंटरवरून खरेदी केलेले Reservation Ticket ऑनलाइन कसे कॅन्सल करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

कसा करावा +91 चा वापर?

जेव्हा तुम्ही एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावर कॉल करता तेव्हा तुम्हाला प्रथम तुमच्या देशाचा एक्झिट कोड डायल करावा लागतो. भारतात हा कोड 00 आहे. त्यानंतर तुम्ही देश कोड डायल करा, जो भारतासाठी +91 आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला भारतातील 9876543210 क्रमांकावर कॉल करायचा असेल तर तुम्हाला 00 91 9876543210 डायल करावा लागेल.

+91 चे भविष्य?

भारतातील दूरसंचार क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे. 5G तंत्रज्ञानाची ओळख करून, भारत डिजिटल क्रांतीच्या नवीन उंचीला स्पर्श करत आहे. +91 हा कोड केवळ भारताची ओळखच नाही, तर देशाच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधांचेही प्रतीक आहे. आगामी काळात, जेव्हा भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक प्रगत होईल, तेव्हा +91 चे महत्त्व आणखीन वाढेल.

Web Title: Do you know why indian mobile no starts with plus 91 know interesting reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
1

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

1 ऑक्टोबरपासून UPI च्या व्यवहारावर नवा नियम लागू, Gpay-PhonePe आणि Paytm युजर्सने वाचाच
2

1 ऑक्टोबरपासून UPI च्या व्यवहारावर नवा नियम लागू, Gpay-PhonePe आणि Paytm युजर्सने वाचाच

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्
3

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
4

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

जीएसटी कपातीनंतरही विक्रीत घट, ‘या’ कारणाने किराणा-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र संकटात

जीएसटी कपातीनंतरही विक्रीत घट, ‘या’ कारणाने किराणा-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र संकटात

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.