12 वी परीक्षा देली की मग प्रतिक्षा असते निकालाची आणि मग उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांसमोर प्रश्न उभा राहतो. पर्याय तर बरेच उपलब्ध असतात. अर्ज भरताना, विद्यापीठ, महाविद्यालय आणि संस्था यांच्या सगळ्यांमध्ये…
सरकराने १२वीच्या परिक्षेत अविस्मरणीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवासाठी एक मोठी आणि महत्त्वाची योजना आणली आहे. त्यात त्यांना रोख बक्षिसांसह लॅपटॉप आणि इतर सुविधाही मिळणार आहेत. नेमकी काय आहे ही स्कीम…
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या लेखी परीक्षांबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून हॉल तिकिटांचे…
१२वी नंतर एआय क्षेत्रात करिअर करायचंय? डिप्लोमा, सर्टिफिकेट ते बीएस्सीपर्यंतचे ५ बेस्ट कोर्स जाणून घ्या, जे कमी कालावधीत स्किल्स देऊन नोकरीसाठी तयार करतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( ५ मे ) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
जर तुम्ही सुद्धा नुकतेच आर्टस् स्ट्रीममधून बारावीची परीक्षा दिली असेल आणि आता तुम्ही बेस्ट करिअर ऑप्शन्सचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
एक काळ असा होता की कोणत्याही विषयात ६०% गुणांसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे आणि ७५% गुण मिळवून विशिष्टता मिळवणे ही अभिमानाची गोष्ट मानली जात असे. आता ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण…
बारावी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या करिअरला गती द्या. IICT ने ३१ जानेवारी रोजी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्वरित…