पंतप्रधान मोदींनी 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. आता पी चिदंबरम यांनी सोशल मीडिया पोस्ट करत पंतप्रधान मोदींचे शब्द हे काल्पनिक असल्याची टीका केली.
Victims of Terrorism Day 2025 : भारतातील २६/११ मुंबई हल्ला हे दहशतवादाच्या इतिहासातील एक काळं पान आहे. आणि आज त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाला श्रद्धांजली देण्यसाठी आजचा दिवस आहे.
"२६ नोव्हेंबर २००८ रोजी भारताने आपल्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्याचा सामना केला. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला ६० तास ओलीस धरले आणि १६६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला.