• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Victims Of Terrorism Day 2611 Reminds The World Terrorism Is Humanitys Enemy Not Religion

Victims of Terrorism Day : ‘दहशतवादाला धर्म नाही, मानवतेचा शत्रूच’; २६/११ च्या स्मरणातून जगाला संदेश

Victims of Terrorism Day 2025 : भारतातील २६/११ मुंबई हल्ला हे दहशतवादाच्या इतिहासातील एक काळं पान आहे. आणि आज त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाला श्रद्धांजली देण्यसाठी आजचा दिवस आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 21, 2025 | 09:31 AM
Victims of Terrorism Day 26/11 reminds the world Terrorism is humanity’s enemy not religion

Victims of Terrorism Day : 'दहशतवादाला धर्म नाही, मानवतेचा शत्रूच' २६/११ च्या स्मरणातून जगाला संदेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

International Day of Remembrance and Tribute to Victims of Terrorism : २१ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण जगभरात “दहशतवादाच्या बळींच्या स्मरण आणि श्रद्धांजलीचा आंतरराष्ट्रीय दिन” पाळला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस दहशतवादाने प्रभावित झालेल्या लोकांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी समर्पित केला आहे. या दिवशी पीडितांच्या आठवणींना उजाळा देत, जगभरात करुणा, लवचिकता आणि मानवतेच्या मूल्यांचा संदेश दिला जातो.

भारतातील २६/११ मुंबई हल्ला हे दहशतवादाच्या इतिहासातील एक काळं पान आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी फक्त १० दहशतवाद्यांनी मुंबईवर रक्तरंजित हल्ला केला. या भीषण कारवाईत १६६ निरपराध नागरिकांचा जीव गेला आणि शेकडो लोक गंभीर जखमी झाले. ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, नरीमन हाऊस अशा प्रमुख ठिकाणांवर दहशतवादी थैमान घालून बसले होते. तीन दिवसांनी म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा पूर्णपणे खात्मा केला.

लष्कर-ए-तैयबा

या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा होती. त्यांच्या या कटाला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि अल-कायदा यांचंही पाठबळ असल्याचं नंतर उघड झालं. दहा दहशतवाद्यांपैकी एकमेव जिवंत पकडला गेलेला अजमल कसाब भारतात न्यायालयीन प्रक्रियेनंतर फाशी दिला गेला. कसाबने कबुली दिली की तो पाकिस्तानातील प्रशिक्षण छावण्यांतून तयार झाला होता आणि हल्ल्याचं संपूर्ण नियोजन लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केलं होतं.

हे देखील वाचा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

डेव्हिड हेडली

मुंबई हल्ल्याच्या कटात अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडली आणि कॅनेडियन नागरिक तहव्वुर राणा यांचाही सहभाग सिद्ध झाला आहे. त्यांनी अमेरिकन न्यायालयात कबुल केलं की हा कट लष्कर-ए-तैयबाच्या नेतृत्वाखाली आणि आयएसआयच्या थेट पाठबळावर रचला गेला होता.

दहशतवादाला कोणताही धर्म नाही

या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली  दहशतवादाला कोणताही धर्म, कायदा किंवा मानवी मूल्यं मान्य नाहीत. त्यांच्या रणनीती फक्त भीती पसरवण्यावर आधारित असतात. निरपराध नागरिक, मुले, महिला किंवा वृद्ध  कोणालाही ते वाचवत नाहीत. बॉम्बस्फोट, गोळीबार, अपहरण, अशा विविध मार्गांनी ते समाजात दहशत निर्माण करतात.

अबू जिंदाल

आजही लष्कर-ए-तैयबा पाकिस्तानात उघडपणे सक्रिय आहे. २०१० मध्ये त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मोठा हल्ला करण्याचा कट रचला होता; मात्र गुप्तचर यंत्रणेमुळे तो उधळून लावण्यात आला. नंतर भारतीय सुरक्षा संस्थांनी सौदी अरेबियातून दहशतवादी अबू जिंदाल याला पकडले, जो भारताविरुद्ध आणखी एका हल्ल्याचा कट आखत होता.

हे देखील वाचा : Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

मानवतेचा शत्रू

२१ ऑगस्टचा हा स्मरणदिन आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की दहशतवाद हा फक्त राष्ट्रांचा नाही तर मानवतेचा शत्रू आहे. २६/११ सारख्या घटना कधीही विसरता येणार नाहीत. त्या प्रत्येक वेळी आपल्याला सांगतात की जागरूकता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कठोर कारवाई याशिवाय हा धोका थांबणार नाही.

Web Title: Victims of terrorism day 2611 reminds the world terrorism is humanitys enemy not religion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 09:28 AM

Topics:  

  • navarashtra special story
  • Pahalgam Terrorist Attack
  • special story

संबंधित बातम्या

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”
1

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
2

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
3

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
4

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Victims of Terrorism Day : ‘दहशतवादाला धर्म नाही, मानवतेचा शत्रूच’; २६/११ च्या स्मरणातून जगाला संदेश

Victims of Terrorism Day : ‘दहशतवादाला धर्म नाही, मानवतेचा शत्रूच’; २६/११ च्या स्मरणातून जगाला संदेश

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

Top Marathi News Today Live : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; भारताची ताकद आणखी वाढणार

LIVE
Top Marathi News Today Live : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; भारताची ताकद आणखी वाढणार

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना मिळतील अपेक्षित लाभ

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना मिळतील अपेक्षित लाभ

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

किकू शारदा – कृष्णा अभिषेकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर भांडणाचा व्हायरल झाला व्हिडिओ

किकू शारदा – कृष्णा अभिषेकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर भांडणाचा व्हायरल झाला व्हिडिओ

स्वयंपाक असून गावच्या एकाही घरात अन्नासाठी पेटवली जात नाही आग; तरीही एक दिवसही उपाशी राहत नाहीत गावकरी

स्वयंपाक असून गावच्या एकाही घरात अन्नासाठी पेटवली जात नाही आग; तरीही एक दिवसही उपाशी राहत नाहीत गावकरी

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.