निदा खान प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी AIMIM वर गंभीर आरोप करत तीव्र टीका केली, तर संजय शिरसाट यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत…
Sanjay Nirupam: शिवसेना नेते संजय निरुपम यांनी 'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवैसींवर जोरदार टीका केली आहे. तसेच तमिळनाडूतील काँग्रेसच्या भूमिकेवरून त्यांना 'सत्तालोभी' म्हटले आहे.
MIM vs Shiv Sena Reel War: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना आणि एमआयएममध्ये रिल्सवरून 'वॉर' सुरू झाले आहे. उपमहापौर जंजाळांच्या सल्ल्याला एमआयएमने दंगलीच्या आरोपावरून प्रत्युत्तर दिले आहे.
छत्रपती संभाजीनगर मनपाच्या सभेत माजी खासदार इम्तियाज जलील यांचा 'शक्ती कपूर' असा उल्लेख केल्याने मोठा गदारोळ झाला. महापौरांनी असंसदीय शब्द इतिवृत्तातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.
Sahar Shaikh Mumbra AIMIM: मुंब्रा परिसरातील नगरसेविका सहर शेख या चर्चेत असून आता सहर शेख नॉट रिचेबल असून त्यांचे वडील युनूस शेखही नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.
AIMIM sahar shaikh : निवडणुकीनंतर कैसे हराया असे म्हणत चर्चेत आलेल्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांनी खोटी प्रमाणपत्रे दिली असल्याचा आरोप करण्यात आला.
बिहारमध्ये AIMIM पक्षात संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही आमदार जेडीयूमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर AIMIMकडून ठाम नकार देण्यात आला आहे. आमदारांनी पक्षात कोणतीही फूट नसल्याचं स्पष्ट केलं.
Muslim reservation Cancellation: एमआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर खरपूस टीका केली आहे. गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित राहू नये ही आमची अपेक्षा असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
AIMIM चे यूपी प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी लोकसंख्या वाढीवरून खळबळजनक विधान केले आहे. 'हम दो हमारे दोन डझन' असा नारा देत त्यांनी मुस्लिमांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.
शिवसेना आणि MIM नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी कट्टर मुस्लिम पक्ष आणि हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष एकत्र येण्याचे संकेत आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत एमआयएमच्या (AIMIM) सहर शेख यांनी विजय मिळवला. मात्र, विजयानंतर सहर शेख यांनी दिलेल्या एका वादग्रस्त आव्हानामुळे आता मुंब्र्यात नवा वाद उफाळून आला.
AIMIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी, कैसा हराया म्हणत 'पूर्ण मुंब्रा हिरवा करू', असे वक्तव्य केले होते.पण ज्या हिरव्या रंगावरून हा सगळा वादंग उसळला तो हिरवा रंग मुस्लिम समाजाची ओळख…
वसई-विरारमध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजपचे नगरसेवक अशोक शेळके यांनी मुस्लिम समाजाविरोधात अभद्र भाषा वापरल्याचा आरोप करत AIMIM पार्टीने पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
काही दिवसांआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका पार पडल्या. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातून नगरसेवक म्हणून सहर शेख निवडून आल्या. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ चर्चेचा विषय बनले आहेत. भाषणादरम्यान, तिने सांगितले…
मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या 'मुंब्रा हिरवा करू' या विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे. पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावत लेखी माफीनामा घेतला आहे.
Mumbra Politics: एमआयएमच्या (AIMIM) नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या "मुंब्रा हिरवा करू" या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी कडक शब्दांत प्रहार केला आहे.
Sahar Sheikh News: ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातून विजयी झालेल्या एमआयएमच्या सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 'मुंब्रा हिरवा करू' या त्यांच्या विधानामुळे राजकीय वाद पेटला.
ZP Election News: राज्यातील एकूण १२ जिल्हा परिषदांमध्ये एमआयएमकडून उमेदवार दिले जाणार असून, यासाठी सोमवारपासून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे. एआयएमआयएम पक्षाने तब्बल 125 जागा महाराष्ट्रात जिंकल्या आहेत. दरम्यान या विजयावर त्यांनी भाष्य केले आहे.