बिहार निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. कोणाच्या तंबूत टेन्शन वाढलंय? कोणाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी हा निकाल नेमका किती धोक्याचा?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
Bihar Exit Poll: जर एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहेत.
Bihar Exit Poll: राज्यातील एकूण २४३ जागांपैकी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील १२२ जागांवर मतदान संपताच एक्झिट पोलचे निकाल येऊ लागले आहेत. आता सगळ्यांचे लक्ष याकडे लागले आहे की....
Bihar Elections Result 2025: बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर निकाल लागणार असून अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे की, उत्तर प्रदेशातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम गाणे अनिवार्य केले जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोरखपूर येथून याची घोषणा…
निवडणूक आयोगानुसार, 'एक व्यक्ती, एक मत' हे भारतीय लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. या तत्त्वाचे उल्लंघन करणारा नागरिक केवळ कायदा मोडत नाही, तर लोकशाहीवरील विश्वासालाही धक्का पोहोचवतो
बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि एनडीएने जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. उमेदवारांची घोषणा केली आहे.
NDA चा घटक पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) प्रमुख आणि उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एकही जागा न मिळाल्याने नाराजी व्यक्त…
विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटपाची चर्चा सुरू असतानाच जेडीयूचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल सोमवारी अचानक मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी आले होते आणि सकाळी साडेआठ वाजल्यापासून तिथे वाट…
NDA मध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान, चिराग पासवान यांच्या पक्षाने पाटण्यामध्ये आपत्कालीन बैठक बोलावली आहे. नक्की यामागे काय कारण आहे याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
बिहार निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होईल. मतमोजणी आणि निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होती. यात पहिलया टप्प्यात ६ नोव्हेंबरला मतदान होती. तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत, राज्यातील 7.5 दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात 10000 रुपये थेट हस्तांतरित केले जातील.
राहुल गांधी आणि भाजप दोघांच्याही निवडणूक मुद्द्यांना नकार देत ते म्हणाले की निवडणूक प्रचारात मत चोरी आणि घुसखोरीसारख्या मुद्द्यांवर नव्हे तर बिहारच्या ज्वलंत समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने 115 आणि भाजपने 110 जागांवर उमेदवार उभे केले होते.
बगाहा येथील जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अभिषेक कुमार मिश्रा यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला. आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला, निवडणुकीपूर्वी नीतिशकुमारांना झटका
पटनामधील कॉंग्रेस कार्यालयामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.