US Winter Storm Weather Update:अमेरिकेत हिवाळा कहर करत आहे. अलिकडेच आलेल्या एका भयंकर वादळामुळे अर्ध्या लोकसंख्येला लॉकडाऊनमध्ये जावे लागले. लोक बरे होऊ लागले असतानाच, आणखी एक नैसर्गिक आपत्ती महासत्तेच्या जवळ…
Afghanistan Winter Crisis : अफगाणिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे कडाक्याची थंडी पडली असून यामध्ये ५० हून अधिकांचा बळी गेला आहे. परिस्थिती अत्यंत बिकट…
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी (ता.२४) किमान व कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील.
पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी विरळ धुके दिसून आले, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहिले. सकाळी वातावरण आल्हाददायक असले तरी दुपारनंतर वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, २२ ते २५ जानेवारी दरम्यान नऊ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे तापमानात आणखी एक…
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी (ता. २१) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
अनेक विभागात दाट धुक्याची जणू चादर पाहिला मिळाला मिळत आहे. ज्यामुळे अनेक भागात दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाली आहे. या कमी दृश्यमानतेमुळे, दिल्लीत ६६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे, सकाळी आणि रात्री उशिरा हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागात थंडीची लाट सौम्य असेल
Driving in Fog: दाट धुक्यात वाहन चालवत असताना प्रत्येक व्यक्तीने काही मूलभूत गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, खालील खबरदारी घेतल्यास अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी का जाणवते? यामागचे कारण फॅशन नव्हे, विज्ञान आहे! चयापचय, शरीररचना, रक्तप्रवाह आणि हार्मोन्स थंडीच्या अनुभूतीवर कसा परिणाम करतात, जाणून घ्या.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
वाढत्या थंडीमुळे शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांना हुडहुडी भरवत आहे. शनिवारी सकाळी नोंदवण्यात आलेले तापमान मागील आठवड्याच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी खाली आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागणार असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येईल.