मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून, या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिला आहे.
मत चोरी हा संविधानावर हल्ला आहे. हा हिंदुस्थानच्या आत्म्यावर हल्ला आहे. मतांची चोरी हा भारतमातेवर हल्ला आहे. या लढाईत काँग्रेस आणि विरोधी पक्ष मागे हटणार नाहीत. आम्ही नरेंद्र मोदी किंवा…
BJP on Sonia Gandhi: मतदार यादीवरील वादात आता सोनिया गांधी यांचे नाव जोडले गेले आहे. सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचे नाव बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले असल्याचा…
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकतर प्रतिज्ञापत्रावर सही करावी किंवा देशाची माफी मागावी, असं निवडणूक आयोगाने आज पुन्हा म्हटलं आहे. मतचोरींच्या आरोपांवरून देशांचं राजकारण सध्या ढवळून निघालं आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच मतांच्या चोरीच्या आरोपांवरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदार यादी फेरपडताळणीवरून पुन्हा सरकारवर टीका केली आहे. लोकशाहीसाठी घातक असलेली ही मोहीम त्वरित बंद करण्याची मागणी केली…
पश्चिम बंगाल एसआयआरसाठी अद्याप तयार नाही. दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग बिहारनंतर आता बंगालमध्येही ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे आरोप निराधार आहेत. त्याच्या डोक्यातील ब्रेन चिप चोरी झाली असेल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
मतदार ओळखपत्र म्हणजेच EPIC कार्डवरून बिहारमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्याकडे दोन ओळखपत्र असल्याच्या आरोपांचं खंडण केलं असून चूक दुसऱ्याचीच असल्याच म्हटलं…
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने मतं चोरली असल्याचा आरोप केला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Tejashwi Yadav on Bihar Election: विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. शनिवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी स्वतः ही माहिती दिली.
Rahul Gandhi On EC : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. जनतेच्या मतांच्या चोरी करत असून हा सर्वात मोठा राष्ट्रद्रोह असल्याची…
बिहारमध्ये निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदार यादी फेरपडताळणीत लाखो बोगस नावं आढळून आली. अंदाजे ६५ लाख नावं मतदार यादीतून वगळण्यात आली. मात्र याचा फायदा नक्की कोणाला फायदा होणार याची चर्चा सध्या…
बिहार मतदार यादी विशेष फेरपडताळी (SIR) मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला असून एकूण ७.२४ कोटी मतदारांची नोंद झाली आहे, तर सुमारे ६५ लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात…
मतदार यादी विशेष फेरपडताळणीचा मुद्दा संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र निवडणूक आयोगाशी संबंधित बाबींवर संसदेत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
बिहारमध्ये सध्या मतदार यादी फेरपडताळणीवरून राजकारण तापलं असतानाच, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विरोधक मोठं आंदोल उभारण्याची शक्यता आहे.
जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. धनखड यांनी २०२२ मध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे जेडीयू खासदार गिरधारी यादव यांनी बिहारमधील मतदार यादी पुनरावृत्ती (एसआयआर) वर आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत व्यक्ती आढळले आहेत.
बिहारमधील मतदार यादीतून ५१ लाख मतदारांची नावं वगळण्यात येणार निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मतदार यादी विशेष फेरपडताळणीवरून (SIR) सुरू असलेलं बिहारचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.