बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. निवडणूक आयोगाच्या गोंधळामुळे दोन महिलांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Bihar Assembly Election Voting 1st Phase : 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये एकूण १३१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात ११९२ पुरुष आणि १२२ महिलांचा…
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. ब्राझीलमधील मॉडेलने 22 वेळा हरयाणामध्ये मतदान केल्याचा आरोप केला जात आहे.
Ramdas Athawale : राज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर रामदास आठवले यांनी यापूर्वी देखील मतचोरी होत असल्याचा आरोप केला आहे.
आमदार रोहित पवार यांच्यावर बोगस आधार कार्ड आणि मतदार यादीच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने याविरोधात तीव्र निषेध केला आहे.
Raj Thackeray: मनसे नेते राज ठाकरे यांचा पदाधिकारी मेळावा पार पडला आहे. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला.
मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत निशाणा साधला.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि स्थानिक निवडणुका रद्द करण्याची मागणी केली. मतदार यादीमध्ये अनेक चुका असल्याने त्यांनी ही मागणी केली.
Raj Thackeray Press : मनसे नेते राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
Raj Thackeray in All-party delegation : महाराष्ट्रामधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे देखील दिसून आले.
पायलट प्रोजेक्टसाठी पक्षाने निवडलेल्या चार राज्यांमधील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये राजस्थानमधील अलवर, जयपूर ग्रामीण मतदारसंघ, मध्य प्रदेशातील मुरैना, छत्तीसगडमधील जंजपूर-चंपा आणि उत्तर प्रदेशातील बांसगाव यांचा समावेश आहे.
मागील दोन तीन वर्षांत राजकीय भाष्य करणारे द ताश्कंद फाईल्स, द काश्मिर फाईल्स, द केरला फाईल्स, द बंगाल फाईल्स असे चित्रपट प्रदर्शित झाले. हे चित्रपट भाजपच्या राजकीय विचारधारेला खतपाणी घालत…
Politics News: राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद घेत असून यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.
मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून, या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिला आहे.
मत चोरी हा संविधानावर हल्ला आहे. हा हिंदुस्थानच्या आत्म्यावर हल्ला आहे. मतांची चोरी हा भारतमातेवर हल्ला आहे. या लढाईत काँग्रेस आणि विरोधी पक्ष मागे हटणार नाहीत. आम्ही नरेंद्र मोदी किंवा…
BJP on Sonia Gandhi: मतदार यादीवरील वादात आता सोनिया गांधी यांचे नाव जोडले गेले आहे. सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचे नाव बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले असल्याचा…