विरोधक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग आणण्याची तयारी करत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये यावर चर्चा सुरू आहे. महाभियोग प्रस्तावाच्या सूचनेवर २०० हून अधिक खासदारांनी स्वाक्षरी केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये अजित पवारांनंतर बारामतीसाठी आणि शिवाजी कर्डिले यांच्यानंतर राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांच्या निवडणूका जाहीर होणार आहेत.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय चित्र स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात होणार आहे.
आत जाण्यास मज्जाव केल्याने शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेरील बॅरिकेड्सचाच आधार घेतला. रणरणत्या उन्हात उभे राहून कार्यकर्ते मोबाईलवरील अपडेट्स, सोशल मीडिया आणि आतून येणाऱ्या चिठ्ठ्यांकडे डोळे लावून बसले होते.
मतदान प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी पूर्ण मतदानाची टक्केवारी सांगितलेली नाही. यावरुन राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे.
मतदार याद्यांमधील नावांची कपात आणि बोटावर लावलेली शाही पुसली जात असल्याच्या तक्रारींनंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र संताप केला.
Small Machine with EVM : पालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनसोबत आणखे एक यंत्र जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अचानक हे मशीन लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जाहीरसभा, प्रचार रॅली निघणार नाही. मात्र, वैयक्तिक पातळीवर प्रचार करता येणार आहे. याची माहिती निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीचा आगाऊ हप्ता देण्यास निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार असल्याच्या बातम्यांनंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने खास प्रचार गीत तयार केले होते. मात्र यामधील एका शब्दाने निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार गीताला नकार दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, राज्यपाल यांनी अराजकीय भूमिका घ्यायची असते, ते एका अत्यंत महत्वाच्या संवैधानिक पदावर असतात.
महापालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या टायमिंगवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
राजकीय नेत्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश होता. यावर आता निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देत टीकाकार नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार होते. पण आदल्या दिवशी म्हणजे, 1 डिसेंबरला 24 नगराध्यक्ष आणि 150 हून अधिक नगरसेवकपदांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली.