मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मध्ये जोरदार सुरुवात करण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे अनेक खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, विशेषतः जसप्रीत बुमराह, ज्याच्याकडे सामन्यांचा मोठा अनुभव आहे, असे इरफान पठाणने सांगितले आहे.
टी20 विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने विजेतेपद नावावर केले आणि सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने जसप्रीत बुमराहच्या त्याच्या अपवादात्मक गोलंदाजीचे कौतुक केले आहे.
बुमराहने त्याच्या भात्यात आणखी एक धनुष्य अॅड केला आहे. तो म्हणजे त्याचा स्लो यॉर्कर. पण आता, एका पाकिस्तानी गोलंदाजाने बुमराच्या बॉलिंगबद्दल एक महत्त्वाचा दावा केला आहे.
आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला वगळण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर ठाकणार आहेत. बुमराहची गोलंदाजी की किवींची फटकेबाजी? जाणून घ्या कोणत्या खेळाडूंमधील टक्कर सामन्याचा निकाल ठरवेल.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माची बॅट संपूर्ण स्पर्धेत शांत राहिली. अंतिम फेरीपूर्वी त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनत असताना, संजू सॅमसनला अजूनही अभिषेकवर विश्वास आहे.
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे या सामन्यानंतर हॅरी ब्रुकने त्यानी केलेल्या चुका सांगितल्या त्याचबरोबर त्याने बेथलचे कौतुक देखील केले.
सामन्यानंतर संजूला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सॅमसनने विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला दिले आणि त्याला खरा हिरो म्हटले.
विजयानंतर, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह यांच्या फिटनेसबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ते विजयावर खूश नाहीत.
७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तथापि, चाहत्यांना काळजी आहे की पाऊस या सामन्याची मजा खराब करू शकतो.
रताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तापामुळे अमेरिकेविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात खेळणार नाही. शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका यांच्यात सामना होणार आहे.
गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात, जसप्रीत बुमराहने त्याचा पहिला चेंडू अशा प्रकारे टाकला की किवी फलंदाज टिम सेफर्ट बोल्ड झाला.
बुमराह विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत नाही आणि सध्या तो विश्रांती घेत आहे. बुमराहने तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी सामना झाला त्या मैदानावर त्याने सराव केला त्याचे व्हिडिओ आणि…
भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विकेटकिपर रिषभ पंत यांनी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर वादग्रस्त टिपणी केली होती. यावर आता कर्णधार टेम्बा बावुमा याची पहिली प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेनंतर, भारतीय संघ आता घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा सामना करेल. किवी संघ भारत दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळेल. संघ व्यवस्थापन या प्रमुख मालिकेतून पंड्या आणि बुमराह यांना…
टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, रविवार, १४ डिसेंबर रोजी धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात खेळला नाही. यामागील कारण म्हणजे तो वैयक्तिक कारणांमुळे धर्मशालाहून थेट घरी परतला.
कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संपूर्ण भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. त्यानंतर अर्शदीप सिंह याने मुलाखतीमध्ये जसप्रीत बुमराह याचे कौतुक केले आणि त्याची खिल्ली देखील उडवली आहे.
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20I मध्ये केवळ १ विकेट घेऊन टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये १०० बळी पूर्ण करेल. याचसोबत, तिन्ही फॉरमॅटमध्ये १००+ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही भारतातील सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. या देशातील प्रत्येक क्रिकेटपटू बीसीसीआयच्या बरोबरीचा आहे, परंतु शनिवारी भारतीय बोर्डाने जे केले त्यामुळे गोंधळ उडाला आहे.