पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.ही समस्या केवळ पोलिसांच्या कारवाईने सुटणार नसून त्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
मुंबईतील नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी तातडीची बैठक बोलावली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी घेतली.
युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत.आगामी काळात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सोय करण्यात येणार आहे.
मुंबईच्या मानखुर्दमध्ये 1200 अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा पडला असुन 11 एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून तिथे 'विज्ञान पार्क' उभारणार असल्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.
दक्षिणेतही एकेकाळी २२ते २३ टक्के जैन धर्मीय समुदाय होता. आता केवळ हा समाज तिकडे ३ टक्के इतकाच आहे. हे सर्व काँग्रेसच्या षढयंत्राचा भाग असल्याचा घणाघात ही मंत्री लोढा यांनी केला.
उद्योग व बाजारपेठेच्या बदलत्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करून कुशल मनुष्यबळ तयार करणे यामुळे शक्य होणार आहे. ही खाजगी विद्यापीठे आधुनिक आणि उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
मुंबईत उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपस्थित होते.
कामं सुरू असलेल्या रस्त्यांवर सकाळी आठ वाजे पासून ते १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याच्या सूचनाही मंत्री लोढा यांनी यावेळी वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणात नाविन्य आणले जात आहे. यातून सर्व आयटीआयमधील विद्यार्थ्यांची कार्यक्षमता जनतेसमोर आणणार आहे.
खरतरगच्छाधिपती पूज्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वरजी यांच्या पावन सानिध्यात ८७१ वर्षानंतर युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादरचे दर्शन या चादर महोत्सवाच्या माध्यमाने या पिढीला होणार आहे.
दक्षिण मुंबईत असे अनेक पूल आहेत, ज्यांची नावे ब्रिटिशकालीन आहेत. असाच एक पूल म्हणजे बेलासीस. नुकतेच या पुलाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
जर्मनीतल्या लिपझिक विद्यापीठ, SEPT कॉम्पिटन्स आणि महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ' ए आय लिविंग लॅब' ' उपक्रम राबवण्यात येत आहे.
२०२८ मधील राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित होण्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांधीनगर येथील इंडिया स्किल स्पर्धेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला केंद्राने सकारात्मक संकेत दिले आहे.
चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून गिरगावकरांच्या हक्कासाठी आंदोलनात सहभाग घेतला असून सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही पुल होणारच, असा निर्धार यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मुंबईत आता मुंबईची सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी ' जनहित सुरक्षा समित्या' स्थापन होणार आहेत.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकासावर भर देताना प्राचीन भारताल्या समृद्धीचे दाखले देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे मंत्री लोढा म्हणाले.
भारतीय आयुर्वेद शास्त्र जगातल्या कानाकोपऱ्यात पोहचवले जाणार आहे. या घोषणेसह डिजिटल आणि क्रिएटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी सरकारने ABGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्याची योजना आखली आहे.