Mahavikas Aghadi : गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. चार वर्षांत दुसऱ्यांदा शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर…
लोकशाहीला कमकुवत करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. ठाकरे गटातील खासदार वेगळा गट स्थापन करतील, असे चित्र निर्माण केले जात आहे. 'मोदी है तो मुमकिन है' या धर्तीवर सर्व काही शक्य…
Nana Patole on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर नाना पटोलेंनी पलटवार केला आहे. "मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करून स्वतःपासून सुरुवात करा" असा सल्ला त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.
एपस्टिन फाईल्समध्ये जगातील आणि आपल्या देशातील वरिष्ठ नेत्यांची नावे आल्याची चर्चा आहे. अनेक लोकशाही देशांमध्ये केवळ नाव आलं तरी संबंधितांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले आहेत.
नाना पटोले यांनी भारत-अमेरिका कृषी कराराला शेतकऱ्यांचा 'मृत्यूचा पास' म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी अदानींना वाचवण्यासाठी देशाला अमेरिकेसमोर झुकवले, असा आरोप करत त्यांनी या कराराचा निषेध केला आहे.
विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राम म्हटले. यावरुन भाजप नेते आक्रमक झाले असून हा अपमान असल्याचा दावा केला आहे.
"भविष्यात भाजपच्या मंत्रीमंडळात देखील उद्रेक होईल" असे भविष्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वर्तवले आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
भारत सरकारने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी मराठी भाषिकांच्या भावना गौरवण्यात आल्या.
राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे.
Honey Trap: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत हनी ट्रॅप बाबत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यावर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत, असा दावा कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.