Indian citizens stranded in Iran : मध्यपूर्वेतील संघर्षाने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. या युद्धामुळे अनेक परदेशी नागरिक मध्यपूर्वेतील देशांमध्ये, इराणमध्ये अडकले आहे. यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताकडून आणखी एका हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीच भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा केला आहे.
Randhir Jaiswal: बांगलादेशातील हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केल्याच्या मुद्द्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक मोठे विधान जारी केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की....
Pakistan Saudi deal: सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या लष्करी कराराबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत आपल्या सुरक्षा हितांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
Randhir Jaiswal : अहवालानुसार, पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात उपस्थित असलेल्या दोन भारतीयांना बांधकाम कामाच्या बहाण्याने रशियाला आणण्यात आले होते, परंतु त्यांना युद्ध आघाडीवर तैनात करण्यात आले होते.