RBI ने रेपो रेट स्थिर ठेवले असले तरीही मात्र देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने, एचडीएफसीने, आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. परिणामी, ग्राहकांना आता घर, कार किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयसाठी पूर्वीपेक्षा…
भारतीय शेअर बाजारात तितकीशी तेजी दिसून आली नाही. उलट, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित घसरण होऊन व्यवहार बंद झाले. मात्र, आता सोमवारी शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात पॉलिमर चलनी नोटा आणण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. मल्होत्रा यांनी सांगितले की, हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे. त्यात त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की…
RBI च्या 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी'ने रेपो दर ५.५% वर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक GDP विकास दराचा…
झर्व्ह बँकेने रेपो दर ५.२५% वर कायम ठेवला आहे. २०२६-२७ साठी कंज्यूमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाईचा अंदाज ४.५% वरून ५.१% पर्यंत वाढवला आहे, तर वास्तविक GDP विकास दराचा अंदाज ६.९%…
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी महत्त्वाची घोषणा केली. यात त्याने जाहीर केले की, रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आगामी पतधोरण बैठकीकडे कर्जदार, गुंतवणूकदार आणि बाजारपेठेचे लक्ष लागले आहे. रेपो दरात बदल होणार का, कर्जावरील व्याजदर वाढणार की कमी होणार, याबाबत उत्सुकता आणि…
आरबीआय एप्रिलच्या पतधोरणात रेपो रेट ५.२५% वर स्थिर ठेवू शकते. इराण-अमेरिका युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तूर्तास व्याजदर कपात नाही. वाचा सविस्तर
भारतातील नवीन घर खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.२५ टक्के स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.
शुक्रवारी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कोणताही बदल होणार नसून रेपो दर ५.२५% वर कायम राहील अशी घोषणा केली आहे.
अर्थसंकल्पानंतर, सामान्य माणूस, शेअर बाजार आणि अर्थतज्ज्ञांचे लक्ष आता ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या RBI च्या पतधोरण बैठकीवर लागले आहे. या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल होणार नसल्याची शक्यता वर्तवली…
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये RBI ने आर्थिक विकासाचा अंदाज ७.३% पर्यंत सुधारित केला आहे, कारण प्राप्तिकर आणि GST मधील बदल यासारख्या देशांतर्गत सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
भारतातील सर्वात मोठी कर्जदाता, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आजपासून, १५ डिसेंबरपासून प्रमुख कर्ज दर आणि काही मुदत ठेवी दरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. RBI च्या रेपो दर…
भारताची 'गोल्डलॉक' अर्थव्यवस्था स्थिर असून ८% पेक्षा जास्त जीडीपी वाढ झाली आहे. तसेच, महागाई देखील नियंत्रणात आहे. त्यामुळे व्यापार वर्ग आणि सामान्य जनता आनंदी असली तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली. याबद्दल…
२०२५ मध्ये आरबीआयने अनेक वेळा दर कपात केली आहे.या रेपो दर कपातीचा थेट फायदा सामान्य माणसाला झाला आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाले आणि ईएमआय देखील कमी झाले.…
भारतीय रिझव्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील बँकर्सना केले आहे. याबद्दल वाचा सविस्तर…
RBI ने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात केल्यानंतर, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, आणि बँक ऑफ इंडिया या बँकांनी त्यांचे व्याजदर ०.२५% ने कमी केल्याने कर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे.
जर तुम्हीही कार लोन घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे नुकतेच RBI ने रेपो रेट मध्ये कपात केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने आज रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला असून यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला तर आहेच. तसेच, गुंतवणूकदारांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.