आर. आश्विनने या मागणीनंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. भुवनेश्वर कुमारला निवडकर्ते भारतीय संघात पुनरागमनाची संधी देणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्या याच्या दमदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तब्बल सहा वर्षांनंतर त्याला भारतीय संघात संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात…
आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारताने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. २०२४ आणि २०२६ चे विश्वविजेते भारत २७५ गुणांसह अव्वल आहेत, तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. वाचा सविस्तर क्रमवारी.
भारतीय संघाने नुकताच टी-20 विश्वचषक 2026 चा किताब पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विश्वविजेतेपदाचा मान राखल्यानंतर आता टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
आयपीएल सुरू झाल्यापासून वैभव सूर्यवंशीचे नाव सातत्याने चर्चेत होते. त्यांच्या फलंदाजीची सगळीकडे चर्चा सुरू होती. काल झालेल्या सामन्यात त्याने वादळी खेळी केली.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात नव्हता. आयपीएल 2026 सुरू होण्याआधी शुभमन गिलची पत्रकार परिषद पार पडली, आता त्याने सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
आयपीएल २०२६ दरम्यानही, बीसीसीआय एकदिवसीय विश्वचषक २०२७ साठी २० स्टार खेळाडूंवर लक्ष ठेवून असेल. या खेळाडूंपैकी १५ जणांना पुढील वर्षभरात विस्तारित संधी दिली जाईल.
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघात दोन नवीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
IPL पूर्वी, शनिवारी BCCI ने आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघ नव्या दौऱ्यावर जाणार आहे.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाची भूमिका अत्यंत कळीची ठरली, असे विधान गंभीरने केले आहे.
संजूच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाला तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकता आला. आता, संजूने त्याचा सहकारी अभिषेक शर्माबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्याचबरोबर त्याने अभिषेकची खिल्ली देखील उडवली.
टीम इंडियाला टी२० विश्वचषक जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची ठरली. ही जोडी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची आहे, ज्यांना अग्निमय जोडी म्हटले जाते. संजू सॅमसनने स्वतः ही गोष्ट मान्य केली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात मूर्ख संघ म्हटले आहे. आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवून भारताचा विजयाचा मार्ग मोकळा केला.
अफगाणिस्तानविरूद्ध या मालिकेमुळे २०२७ च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाची तयारी देखील सुरू होईल. परिणामी, अनेक क्रिकेट मंडळांनी एकदिवसीय सामन्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. परिणामी, भारतीय संघाने हॉटेल्स देखील बदलली. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आता संपूर्ण कहाणी उघड केली आहे.
विजयानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे जंगी स्वागत होत असतानाच, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे (Shivam Dube) याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे.
संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाच्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या विजेत्या म्हणून क्षमतेबाबत एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष आता २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपकडे आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आयपीएल २०२६ नंतरच्या तयारीचा मास्टरप्लॅन जाहीर केला आहे.
आता बीसीसीआय टीम इंडियासाठी बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे, टीम इंडियाच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने १३१ कोटी रुपयांचे विक्रमी रोख बक्षीस जाहीर केले आहे.