गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात नव्हता. आयपीएल 2026 सुरू होण्याआधी शुभमन गिलची पत्रकार परिषद पार पडली, आता त्याने सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
आयपीएल २०२६ दरम्यानही, बीसीसीआय एकदिवसीय विश्वचषक २०२७ साठी २० स्टार खेळाडूंवर लक्ष ठेवून असेल. या खेळाडूंपैकी १५ जणांना पुढील वर्षभरात विस्तारित संधी दिली जाईल.
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघात दोन नवीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
IPL पूर्वी, शनिवारी BCCI ने आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघ नव्या दौऱ्यावर जाणार आहे.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाची भूमिका अत्यंत कळीची ठरली, असे विधान गंभीरने केले आहे.
संजूच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाला तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकता आला. आता, संजूने त्याचा सहकारी अभिषेक शर्माबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्याचबरोबर त्याने अभिषेकची खिल्ली देखील उडवली.
टीम इंडियाला टी२० विश्वचषक जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची ठरली. ही जोडी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची आहे, ज्यांना अग्निमय जोडी म्हटले जाते. संजू सॅमसनने स्वतः ही गोष्ट मान्य केली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात मूर्ख संघ म्हटले आहे. आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवून भारताचा विजयाचा मार्ग मोकळा केला.
अफगाणिस्तानविरूद्ध या मालिकेमुळे २०२७ च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाची तयारी देखील सुरू होईल. परिणामी, अनेक क्रिकेट मंडळांनी एकदिवसीय सामन्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. परिणामी, भारतीय संघाने हॉटेल्स देखील बदलली. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आता संपूर्ण कहाणी उघड केली आहे.
विजयानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे जंगी स्वागत होत असतानाच, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे (Shivam Dube) याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे.
संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाच्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या विजेत्या म्हणून क्षमतेबाबत एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष आता २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपकडे आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आयपीएल २०२६ नंतरच्या तयारीचा मास्टरप्लॅन जाहीर केला आहे.
आता बीसीसीआय टीम इंडियासाठी बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे, टीम इंडियाच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने १३१ कोटी रुपयांचे विक्रमी रोख बक्षीस जाहीर केले आहे.
IND vs NZ: सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) जबरदस्त कामगिरी करत पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.
र्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हा घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ आहे. आयसीसीने भारताच्या ऐतिहासिक विजयावरही लक्षणीय रक्कम खर्च केली. टी-२० विश्वचषक बक्षीस रकमेवर एक नजर टाकूया.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघाने भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. या विजयामुळे भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
IND vs NZ T20 WC Final 2026: जेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाने एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता सर्वाधिक धावा करून इतिहास रचला.
IND vs NZ Final Scorecard: महान लढतीत न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदांजी करण्यासाठी आमंत्रित केले आणि भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.