शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश घेण्याची मुदत १२ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
11th Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी आता फक्त २ दिवस बाकी आहेत. पहिल्या फेरीत रेकॉर्डब्रेक प्रवेश झाला असून मुदत संपण्यापूर्वी आपल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय कसे निश्चित करायचे? वाचा सविस्तर वृत्त...
Mumbai University CDOE Distance Admission : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (CDOE) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम अभ्यासक्रमांसाठी 'समर्थ' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा.
JAC Delhi Counseling 2026: 'जॅक दिल्ली' कौन्सिलिंग २०२६ ची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २८ मे पासून सुरू. दिल्लीतील ५ प्रमुख सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजांमधील बी.टेक आणि बी.आर्क प्रवेश, फी आणि कागदपत्रांची माहिती…
JNU MBA Admission 2026: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) मॅनेजमेंट शिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. १५ मे २०२६ पूर्वी अर्ज करा. CAT स्कोअर, पात्रता आणि निवड प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती…
11th admission process : दहावीची परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले.
राज्यातील अकरावी प्रवेशासाठी १० एप्रिलपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब केला असून, अर्ज नोंदणीला प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिक्षणाचा अधिकार (आरटीई) प्रवेशप्रक्रिया २०२६ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) कोट्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतात. यामध्ये प्रवेशासाठी राज्यभरातून यंदा २ लाख ८९ हजार ६०९ बालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
शिक्षणशास्त्र (बी. एड.) पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण ३६ हजार ९९८ जागांपैकी तब्बल ३३ हजार ८७७ जागांवर प्रवेश निश्चित झाला आहे.
महापुरामुळे महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांच्या दुसऱ्या फेरी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाले आहे. सीईटी सेलने विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढवली असून या मुदत वाढीचा सुमारे २ हजार विद्यार्थींना फायदा होणार.
अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घ्यायचा आहे.