शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतात. यामध्ये प्रवेशासाठी राज्यभरातून यंदा २ लाख ८९ हजार ६०९ बालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
शिक्षणशास्त्र (बी. एड.) पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण ३६ हजार ९९८ जागांपैकी तब्बल ३३ हजार ८७७ जागांवर प्रवेश निश्चित झाला आहे.
महापुरामुळे महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांच्या दुसऱ्या फेरी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाले आहे. सीईटी सेलने विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढवली असून या मुदत वाढीचा सुमारे २ हजार विद्यार्थींना फायदा होणार.
अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घ्यायचा आहे.