निसर्गाचे आणि मृग नक्षत्राचे पाणी जोपर्यंत पेरणीसाठी पडत नाही, तोपर्यंत शेतकरी पेरणी करणार नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.पाऊस येण्याचे चिन्हे दिसताच आणि आकाशात आभाळ पाहून शेतकरीराजा सुखावल्याचे पाहावयास…
बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे. गत काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून शेतातच सुकण्यासाठी ठेवलेले गहू व हरभऱ्याचे ढिग पूर्णपणे भिजल्याने त्यांची गुणवत्ता घसरली आहे. ओलसर झालेल्या धान्याला अंकुर फुटण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारात दर घसरण्याची शक्यता…
रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस व गारपीट झाली.
पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली.