नव्या नियमांनुसार, तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांच्या आत ते रद्द केल्यास प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे प्रवाशांची मोठ्या आर्थिक भुर्दंडापासून सुटका होणार आहे.
सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईला आता नवी मुंबई विमानतळाची जोड मिळाली असली तरी विमानांच्या तिकिट दरात मोठी वाढ झाली आहे.