महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असल्याचा वलग्ना करणारे सत्ताधारी हेच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करत असल्याची शंका नव्हे तर विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
अशोक खरात प्रकरणावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक सूचक विधान केले आहे. खरात प्रकरणात एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
कथित शक्तींचा उपयोग करुन महिलांना भरीस पाडणे यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करेल.
अशोक खरातला बुधवारी (दि.१८) अटक झाली. तत्पूर्वी ३ दिवस अगोदर त्याने शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ३ आयएएस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ही भेट विनोद नामक व्यक्तीने घडवून आणली होती.
तंत्र-मंत्र व अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याने रियल इस्टेटमध्येही आपल्या राजकीय आशिर्वादाचा वापर केला. यासगळ्यात त्याने कोट्यवधीची माया गोळा केल्याचे नवनवीन प्रकरणे समोर आली…
कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात उघड होत असलेल्या धक्कादायक प्रकारांमुळे भोंदू बाबांच्या वाढत्या सुळसुळाटाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. चाकणकरांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे वृत्त समोर आले होते.