ओव्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणकारी घटक शरीरातील जळजळ कमी करतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्दी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.
वातावरणात होणाऱ्या बदलकांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.सर्दी, खोकला किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय खोकला लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमध्ये उपलब्ध असलेले कोणतेही कफ…
जेष्ठमध खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. सर्दी, खोकला किंवा घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी जेष्ठमध खाण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या जेष्ठमध खाण्याचे फायदे.
सकाळी उठल्यानंतर चहा प्याल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण या पदार्थांचा वापर करून बनवलेल्या चहामुळे आरोग्याचे नुकसान होते. जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत.
चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स, फोड, मुरूम घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी आहारात बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते. सुंदर…
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावे.ओवा, गूळ आणि तुप इत्यादी पदार्थांपासून बनवलेले लाडू शरीराला पोषण देतात. जाणून घ्या सविस्तर.
तोंडात आलेले फोड, अल्सर कमी करण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन न करता आयुर्वेदिक उपाय करून आराम मिळवावा. घरगुती उपाय केल्यास तोंडात आलेले अल्सर किंवा फोड कायमचे बरे होतील.
शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. युरिक अॅसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना होणे, हाडांना सूज येणे, जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते.
आयुर्वेदामध्ये अशवगंध वनस्पतीला वनस्पतीला विशेष महत्व आहे. मागील कित्येक वर्षांपासून अशवगंधचा वापर औषध किंवा इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. निरोगी आरोग्यासाठी अनेक लोक आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि औषधी वनस्पतीचे सेवन…
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. उच्च रक्तदाब वाढण्याची अनेक कारण आहेत. शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव, शारीरिक तणाव, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे उच्च रक्तदाब वाढू…
अॅसिडिटीची समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते त्यामुळे रिकाम्या पोटी कधीच चहाचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला अॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी कोणते पदार्थ चहात टाकावे, याबद्दल सांगणार आह
निरोगी आरोग्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, ड्रायफ्रूट, विटामिन्सचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. मागील अनेक वर्षांपासून साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक…
आयुर्वेदिक (Ayurvedic) प्रणालीतील केंद्रस्थान आणि वाढत्या जागतिक “प्रसिद्धी” साठी प्रसिद्ध आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी अलीकडेच याकडे खूप लक्ष वेधले गेले असले तरी, मेंदूच्या(mind) कार्याला चालना देण्यासाठी, तणावाशी (strees) लढा…