छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात ५ लाख २६ हजार ४६६ आयुष्मान भारत कार्डांची निर्मिती केली आहे. आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ लाखांच्या मोफत आरोग्य विम्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.
सरकारच्या आयुष्मान भारत योजनेमुळे देशभरातील लाखो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत, पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. आयुष्मान कार्ड नसल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यावर अनेक लोकांना…
केंद्र सरकारकडून देशातील १७ कोटी कुटुंबांना मोठा दिलासा दिला जाणार आहे. सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आगामी अर्थसंकल्पात आता ५ लाखांऐवजी १० लाख रुपयांपर्यंतचा इलाज देशातील कोणत्याही दवाखान्यात मोफत मिळणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत असताना कॅगने त्यांच्या अहवालातून केंद्र सरकारच्या 7 योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आता केंद्र सरकार कॅगवर इडीच्या धाडी टाकणार का, असा…
‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat pm jan aarogy yojana) व राज्य शासनाची ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) या दोन्ही योजना एकत्रित…