जिल्ह्यातील १७३ लहान-मोठ्या जलाशयांपैकी ८१ पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर ७९ जलाशय 'डेड स्टोरेज' स्थितीत पोहोचले आहेत. सध्या केवळ १३ जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून तोही पुढील काळासाठी अपुरा मानला…
पीडित तरुणी केज तालुक्यातील अंबाजोगाईतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. याच काळात तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड यांच्याशी झाली. ओळख वाढल्यानंतर दोघेही तिचा पाठलाग करत असल्याचे तक्रारीत नमूद…
केज तालुक्यातील युसुफ वडगाव,धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची या गावात सायंकाळच्या सुमारास व रात्री आलेल्या चक्री वादळासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.
“आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे,” असे प्रतिपादन लातूरचे माजी खासदार आणि संसदरत्न प्रा. डॉ. एडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांनी बीड जिल्ह्यातील देवळा येथे आयोजित बालसंस्कार शिबिरात केले.
प्रकल्पांना चालना मिळावी आणि प्रकल्प पूर्णत्वाकडे गेले पाहिजे या अनुषंगाने गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
साखर कारखाने ऑफिस रेकॉर्डवर शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दर्शवत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप उसाचा एक रुपयाही जमा झालेला नाही.
दुष्काळी अशी ओळख असलेला बीड जिल्हा आता नव्या परिवर्तनाची कहाणी लिहितो. पाण्याअभावी त्रस्त असलेल्या या भूमीतून आता ‘पांढऱ्या सोन्याची’ चमक राज्यभर पसरताना दिसतेय.
बीडच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षा मधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करुन अश्विनी देशमुख यांना उमेदवारी देऊन त्यांना सर्वांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
Pankaja Munde helicopter : मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले आहे.