प्रकल्पांना चालना मिळावी आणि प्रकल्प पूर्णत्वाकडे गेले पाहिजे या अनुषंगाने गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
साखर कारखाने ऑफिस रेकॉर्डवर शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दर्शवत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप उसाचा एक रुपयाही जमा झालेला नाही.
दुष्काळी अशी ओळख असलेला बीड जिल्हा आता नव्या परिवर्तनाची कहाणी लिहितो. पाण्याअभावी त्रस्त असलेल्या या भूमीतून आता ‘पांढऱ्या सोन्याची’ चमक राज्यभर पसरताना दिसतेय.
बीडच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षा मधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करुन अश्विनी देशमुख यांना उमेदवारी देऊन त्यांना सर्वांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
Pankaja Munde helicopter : मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले आहे.
डमी ग्राहक व पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या पुरुष एजंटने वेश्यागमनासाठी होकार दिला.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून बदली करुन घेतली असल्याचा प्रकार समोर येत आहे. ने जिल्हा परिषदेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करुन घेण्यासाठी वापर करण्यात आला.