Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. जाधवांच्या विधानाने गुहागरच्या ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.
माझी त्या दिवशीची सभा राजकीय होती. त्या व्यासपीठावर मी दोन-चार कार्यकर्त्यांबद्दल बोललो. ते विशिष्ट समाजाचे असतील, तर तो मुद्दा संपूर्ण समाजावर गेल्याचे चित्र उभे करण्यात आले.
शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सध्याच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं – "हे नाटकी सरकार आहे, आणि शेतकऱ्यांवर पुतना मावशीसारखं खोटं प्रेम दाखवतंय!"
कुणाला वाटतं, आमदार- खासदार फुटून जावेत, कुणालाही वाटत नाही. ते शरद पवार साहेबांचं उदाहरण देतात. ते बरोब आहे. पण तरीही अडीच वर्षांनी अजित पवार ४०-४२ आमदारांना घेऊन गेलेच ना,
Opposition Leader in maharashtra Assembly : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट दिवस आला आहे. मात्र अद्याप विरोधी पक्षनेता न ठरवण्यात आल्यामुळे राजकारण तापले आहे.
uday samant on bhaskar jadhav: मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. त्यानंतर एका मागून एक प्रवेश होतील. त्यामध्ये जुने सहकारी आपल्यासोबत येतील असा दावा त्यांनी…
उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जे जात आहेत त्यांना थांबविण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत कमी सांगून उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला. यानंतर आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधून प्रतिक्रिया दिली आहे.
निकाल आपल्या बाजूने आला की सर्व काही चांगले. विरोधात निकाल आला तर ईव्हीएमवर आरोप करायचे. ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते, असे फडणवीस म्हणाले.
हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक विरुद्ध सत्ताधारी अशी अनेकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. आता महायुतीच्या सत्ता स्थापनेवरुन दोन नेत्यांमध्ये सभागृहामध्येच जोरदार वादंग झाला आहे.
महाराष्ट्रात, विरोधी महाविकास आघाडी (MVA) च्या सदस्यांसह 105 आमदारांनी रविवारी विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेतली. विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदारांनी शपथ घेतली.
बदलापूरमध्ये शाळेमध्ये शिपाई अक्षय शिंदे याने चिमुरड्या मुलींवर अत्याचार केले. या प्रकरणी तक्रार दाखल करुन देखील पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. तसेच 12 तास उलटून गेल्यानंतर देखील कारवाई करण्यास…
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात चांगलेच यश मिळवले. आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. असं असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शिर्डीत मोठं वक्तव्य केलं…
गद्दारांना गाडण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना निश्चित जागा दाखवू, असा विश्वास शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा प्रचाराची सभा पार पडली, यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांनी बोलताना ठाण्याच्या जागेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना…