US Singer Mary Millben : बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर, अमेरिकन गायिका मेरी मिलबेनने राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि त्यांच्यावर भाजपच्या विजयाचे ट्रोलिंग आणि उत्सव साजरा करण्याचा आरोप केला.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. तर १४ तारखेला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल…
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर ६४.६९% मतदान झाले. हे राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे, जे १९५१ पासूनचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आज 121 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. यावेळी त्यांनी मासेमार करणाऱ्यांसोबत नदीत उडी मारुन मासेमारी केली.
Maithili Thakur Blueprint: बिहार भाजपची स्टार उमेदवार मैथिली ठाकुर ही ब्लू प्रिंटमुळे चर्चेत आले आहे. पत्रकारने ब्लू प्रिंटबद्दल विचारताच ही खाजगी बाब असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
Bihar elections 2025: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बिहार दौरा केला आहे. प्रचारसभेमध्ये त्यांनी लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला.
6 तारखेला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवशी 121 जागांवर मतदान होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन यांचे पहिल्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करून झाले आहेत.
बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधनमध्ये ही निवडणूक होणार आहे. दरम्यान एनडीएच्या जवळपास सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर महागठबंधनमधील आरजेडी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
बिहारमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. सर्वच पक्षांसाठी यंदाची निवडणूक महत्वाची असणार आहे. राघोपूर मतदारसंघात तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध भाजपने सतीश कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे.
Prashant Kishor withdraws from elections : जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सर्वात मोठी धक्कादायक घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी अलीकडेच पक्षाचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सीमांचलचा व्यापक दौरा केला आहे. त्यांनी तेथे अनेक जाहीरसभा घेतल्या आणि कार्यकत्यांशी नवीन राजकीय घडामोडींवर चर्चा केली.
गेल्या वेळी लोजपामुळे जेडीयूची कामगिरी खराब झाली होती. सध्या जेडीयुकडे बिहारमधील सुमारे १०% मते आहेत. यात विशेषतः अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) वर्गाची सर्वाधिक मते आहेत.
बिहारमध्ये भाजप नेते सुशील कुमार मोदी आणि लोजपा नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर आता नवीन पिढीच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र बिहारमध्ये जातीवादाची मुळे आधीच खूप खोलवर रुजले आहेत.
Nitish Kumar: पटणा येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये हा निनरया मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. या बैठकीत 43 गोष्टींना मंजूरी देण्यात आली आहे.