नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून पक्षाचे नाव बदलून तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) करण्याची मागणी वाढत आहे.
पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात जबरदस्त एन्ट्री करणाऱ्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांचा नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला.
राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल समोर येत आहे. यामध्ये तेलंगणाच्या बिआरएस पक्षानं 10 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवल्याचं दिसून येत आहे.
'बीआरएस पक्षाचे काम थांबव, अन्यथा तुझा दाभोलकर करू', अशी धमकी बीडच्या गेवराई येथील माजी जिल्हा परिषद सभापतीचे पती तथा बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के आणि त्यांच्या पत्नी मयुरी मस्के यांना देण्यात…
महराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभांच्या आगामी निवडणुकांत ही तेलुगू मोटारगाडी कुणाकुणाला शर्यतीत हरवते की, अर्ध्या रस्त्यावरचं बंद पडते, हे दिसणार आहे. मात्र निवडणुका ताकदीने लढण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून, त्यांचा…
सोलापूर : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आता शेजारील राज्य आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शेजारील तेलंगाणाचे केसीआर यांनी आपली पाळेमुळे महाराष्ट्रात रुजवण्याकरिता जोरदार तयारी केली आहे.…
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असताना आता शेजारच्या राज्यातील मोठे पक्षसुद्धा याचा फायदा घेऊ पाहत आहेत. तेलंगाणा राज्याच्या सत्तेत असणारा बीआरएस पक्ष (BRS) हा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाहिरात…
मराठा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पक्षात येण्याचं आवाहन करत असताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा केसीआर यांचा प्रयत्न दिसतोय. तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून त्यांनी ते भारत राष्ट्र समिती केलं आहे. देशाच्या…
गेल्या महिन्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली होती. बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी के.चंद्रशेखर राव यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होत आहे. आगामी काळात मराठवाड्यासह महाराष्ट्रात 'बीआरएस'चा विस्तार व ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची तब्येत आज अचानक बिघडली. पोटात दुखू लागल्याने त्यांना खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याच्या काही निकटवर्तीयांना अटक करण्याबरोबरच सीबीआयने याप्रकरणी त्याची चौकशीही केली आहे. तेलंगणाच्या राजकारणात भाजपने हा मुद्दा जोरात मांडला आणि केसीआर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला