अक्षय दया मोहिते लिखित 'बिल्लाबाँग' कादंबरीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. आजच्या निमशहरी जीवनाचे वास्तव मांडणारी ही कादंबरी साहित्यातील सर्व संकेत तोडणारी ठरेल, असे मान्यवरांनी म्हटले.
बालविवाहाच्या बंधनातून मुक्त होत नानीबाई यांनी केवळ स्वत:चेच आयुष्य बदलले नाही. तर पारधी समाजातील महिला आणि मुलींसाठी एक नवी आशा निर्माण केली. शिक्षण आणि बालविवाहाला विरोध करत परिवर्तनाचे नेतृत्व केले.
Thalapathy Vijay Education and Politics: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय यांनी शिक्षण का सोडले आणि त्यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात कशी आघाडी घेतली? वाचा सविस्तर.
पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत नेहमीप्रमाणे आघाडी कायम असली, तरी उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेश पूर्ण न होणे ही चिंतेची बाब ठरत आहे. जिल्ह्यात एकूण ९१६ शाळांमध्ये १८०६० जागा उपलब्ध आहे.
आजही अनेक गावांमध्ये बालविवाह केले जातात. पण हे किती चुकीचं आहे हे आता मुलांनीच दाखवून दिलं आहे. धाराशिवमधील आंबेवाडी गावात मुलांनी एक वेगळाच सोहळा साजरा केला.
Popular Courses to Study Abroad: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये परदेशात शिक्षणासाठी कोणते कोर्सेस लोकप्रिय आहेत? STEM, एआय, आणि बिझनेस मॅनेजमेंटमधील करिअर संधींबद्दल वाचा.
Career Options without Entrance Exam: १२ वी नंतर प्रवेश परीक्षेचा ताण न घेता करिअर कसे घडवावे? डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या सर्वोत्तम पर्यायांची माहिती येथे वाचा.
मुंबई विभागाचा बारावीचा निकाल यंदा ९०.०८ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत २.८५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही राज्याच्या क्रमवारीत मुंबईने सातव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
HSC Result 2026 News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचा बारावीचा निकाल उद्या २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. १५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या समजणार असून निकालाच्या थेट लिंक्स…
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.
BMC ICSE School Result News: मुंबई महानगरपालिकेच्या वुलन मिल्स आयसीएसई शाळेचा १०वीचा निकाल १००% लागला आहे. पहिल्याच बॅचमधील २७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून वीर खाटिकमारे ९६.६० टक्क्यांसह अव्वल ठरला आहे.
वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी दिलेले उत्तर आणि अचूक उत्तर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. शेवटच्या तारखेनंतर सीईटीचा आक्षेप ट्रॅकर बंद होईल.
मुलगा आणि मुलगी यांच्या कामातील फरक नेहमीच केला जातो. पण खरं तर कोणतंही काम करणं हे कमी लेखण्यासारखं नाही. मुलाने वा मुलीनेच काही कामं केली पाहिजेत असा नियम नाही, जाणून…
अहिल्यानगरमध्ये ‘सिव्हिल’ रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यंद्याच शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे. मे महिन्यात या संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुदानित किंवा शासकीय शाळंमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
केवळ एका शिक्षकामुळे संपूर्ण शाळेची व्यवस्था बदलताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात एका शिक्षकाच्या धाडसामुळे हे घडणं शक्य झालं आहे. लिंग समभाव किती महत्त्वाचा हे जाणून घ्या
Mumbai University B.Com Result 2026: मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ चा निकाल अवघ्या १६ दिवसांत जाहीर केला आहे. ४०.९७ टक्के निकाल लागला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल…
महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षातर्फे २८ एप्रिलपासून बीसीए, बीबीए आणि बीएमएससह ७ व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सुरू होत आहे. ७१ हजार विद्यार्थी ही ऑनलाईन परीक्षा देणार आहेत.
उच्च शिक्षण यांच्या कार्यालयाद्वारे संबंधित महाविद्यालयास सदर रक्कम फी भरल्याच्या दिनांकापासून ६ टक्के व्याजदराने संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.