कलर्स मराठीवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेने आतापर्यंत अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे. तसेच या मालिकेमध्ये नवीन अध्याय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतली नवरात्र, स्वामी भक्तांसाठी विशेष ठरणार आहे. यंदाच्या नवरात्रात स्वामींच्या दिव्य शक्तींचा जागर, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवरात्र विशेष भाग पाहायला मिळणार…
मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आहेत आणखी दोन आव्हानं म्हणजेच दोन षड्रिपू ‘मोह’ आणि ‘क्रोध’. येत्या आठवड्यात या दोन प्रबळ आसुरी शक्तींचं अवतरण थरारक आणि रहस्यमय पद्धतीने मालिकेत होणार…
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत या आठवड्यात बघायला मिळणार आहे गुरुपौर्णिमा विशेष भाग. अध्यात्म, परंपरा आणि भक्तीने न्हालेलं अक्कलकोट गाव यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका विलक्षण साक्षात्काराचं साक्ष बनणार…
कलर्स मराठीवरील “जय जय स्वामी समर्थ – उपदेश स्वामींचा कौल तुमच्या मनाचा” या शृंखले अंतर्गत सध्या सुरू असलेला नवा अध्याय विशेष चर्चेत आहे. कारण या अध्यायात प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आहे.
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत प्रेक्षकांना यंदा अनुभवायला मिळणार आहे रंजक घटनांची साखळी. माया निद्रादेवीचे अश्रू जगदंबेच्या अन्नात मिसळवते, जे अश्रू महिषासुराने छळ करून मिळवलेले असतात.
कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आषाढी एकादशी विशेष रविवार. यानिमित्ताने दिवसभर प्रेक्षकांना भक्तिमय चित्रपट आणि खास कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.
कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे इंद्रायणी मालिकेचा आषाढी एकादशी विशेष भाग. शकुंतलाची तब्येत घरात सगळ्यांचा चिंतेचा विषय झाला आहे. त्यात मावशीची काळजी घेण्यासाठी गोपाळ परत आला आहे.
कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये एकीकडे देवी तुळजाभवानीचं मायाळूपण, करुणा आणि शक्ती दाखवणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत.
कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ ही मालिका नात्यांतील गुंतागुंतीच्या धाग्यांवर नेमकं भाष्य करत असल्याने प्रेक्षकांच्या मनाला भिडते आहे. मालिकेने नुकताच २०० भागाचा पल्ला गाठला आहे.
मैत्री, स्वप्नं आणि संघर्ष यांचा मिलाफ असलेली कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. विविध वयोगटांतील प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या ह्या मालिकेने आता २००भागांचा टप्पा…
इंद्रायणी मालिका सध्या नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली . प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आणि इंदू-अधूचं लग्न थाटामाटात पार पडलं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारावर संकटांची मालिका सुरू झाली आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत असुरीशक्तींच्या वर्चस्वासाठीचा संघर्ष आता अधिक गहिरा होत असून, देवी तुळजाभवानीचा शोध घेत माया थेट छोट्या जगदंबाच्या घरी पोहचणार आहे.
‘इंद्रायणी’ या मालिकेत सध्या उत्कंठावर्धक घडामोडी घडत आहेत. एका बाजूला इंदू तिच्या संसारात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला अधूच्या रुसव्याने तिचं मन अस्थिर झालं आहे.
‘अशोक मा.मा.’ मध्ये अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राधा आणि किश्याच्या कावेबाज युक्त्यांना अखेर मामा कंटाळले असून, या दोघांना घराबाहेरचा रस्ता दादाखवणार आहेत. घरामध्ये आलेल्या पासूनच दोघांचे डावपेच सुरु आहेत.
कलर्स मराठीवरील 'अशोक मा. मा.' मालिकेत भैरवीसाठी यंदाची वटपौर्णिमा ठरणार आहे, खास कारण याचदिवशी भैरवी सप्तपदी घेणार आहे. अशोक मामांच्या आशीर्वादाने अनिश - भैरवी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत.
आई तुळजाभवानी मालिका गूढ आणि उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली. देवीने घेतलेले बालरूप, तिच्या दैवी लीलांचे सूक्ष्म संकेत, सटवाईसमोरचा भविष्यलेखनाचा पेच आणि महिषासुराचा उन्मत्त अहंकार या सर्वांची एकसंध वीण प्रेक्षकांना भावते
लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात... जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या अधू आणि इंदूच्या आयुष्यात आला आहे. मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार…
कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत इंदूचं अंतर्मन, तिचं गोंधळलेलं मन आणि तिचं प्रेमाचं द्वंद्व हे सगळं विठूरायाच्या साक्षीने एका निर्णायक क्षणाला पोहचणार आहे.