सर्दी आणि खांसीची समस्या सामान्य असली तरी त्यावर प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहेत. पानाचा पत्ता, अजवायन, लौंग आणि शहद या घटकांचा संयोजन तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरतो. हे उपाय नेहमी घरात…
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात कफ सिरप खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ड्रग कंट्रोलरने छापा टाकताना ५०० हून अधिक कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. वैद्यकीय मंडळाने महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले…
जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) भारतात तीन विषारी कफ सिरपचा साठा सापडला असून, यामध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) चे प्रमाण शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा 500 पट जास्त आहे.
: कफ सिरप घोटाळ्यानंतर फक्त एकाच राज्यात झालेल्या तपासणीत पॅरासिटामॉल, ओआरएस सोल्यूशन, सामान्य डोळ्यांचे थेंब आणि फेस वॉश यांसारखी शेकडो सामान्यतः वापरली जाणारी औषधे दूषित किंवा निकृष्ट दर्जाची आढळून आली.
Cough Syrup Case : मध्य प्रदेश पोलिसांनी कफ सिरप प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. श्रीसन मेडिकल्सचे मालक रंगनाथन यांना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाबाबत सतत नवीन अपडेट्स समोर…
विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं चुकीची औषधं झाली आणि त्याचा फटका लहान मुलांना बसला. त्याबद्दल केंद्र सरकारनं जे निर्देश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी राज्याचे आरोग्य विभाग करत आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्याने अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सिरप प्यायल्यानंतर आजारी पडलेल्यांची संख्या वाढल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.
खोकल्याच्या औषधामुळे चिमुकल्यांना विषबाधा होऊन होणाऱ्या मृत्यूच्या धक्कादायक घटनांमुळे देशभरात सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. याचविषयावर आता सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली.
कफ सिरपमुळे ११ मुलांच्या मृत्यूची घटना घडली आहे. आता औषधांवर विश्वास ठेवायचा की नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे. मात्र कफ सिरपमधील कोणत्या गोष्टीमुळे ही परिस्थिती आली जाणून घ्या
कफ सिरप प्यायल्याने लहान मुलांच्या किडनीला संसर्ग होऊन त्यांचा किडनी फेल झाल्याने मृ्त्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 11 निष्पाप मुलांचा जीव गेला आहे.